एकतेचा संदेश देत नागपूरला राष्ट्रीय एकता दौड संपन्न

नागपूर: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज क्रीडा व युवक संचालनालय, पुणे अंतर्गत नागपूर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर...

by Nagpur Today | Published 6 years ago
By Nagpur Today On Thursday, October 31st, 2019

नासुप्र में ‘सरदार पटेल और इंदिरा गांधी’ इन्हे दी गई आदरांजली

नागपूर: देश के पहले गृहमंत्री व उप-प्रधानमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल इनकी १४४वीं जयंती और और देश की पहली व एकमात्र महिला प्रधानमंत्री इंदिरा प्रियदर्शिनी गांधी इनकी ३५वीं पुण्यतिथि के मौके पर आज गुरुवार, दिनांक ३१ ऑक्टोबर को नागपूर सुधार...

By Nagpur Today On Thursday, October 31st, 2019

वाल्मिकीनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविला ’किल्ला’

नागपूर : नागपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळा गांधीनगर येथील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ‘धीरजगड’ या किल्ल्याचे कौतुक होत आहे. वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेत दरवर्षी दिवाळीनिमित्त किल्ल्याचे निर्माण करण्यात येते. लान्सर्स क्लब आणि शिव वैभव किल्ले स्पर्धेत या किल्ल्याला सहभागी करण्यात...

By Nagpur Today On Thursday, October 31st, 2019

लिहिगावात रक्तदात्यांनी केले स्वेच्छेने रक्तदान

कामठी :- समता सैनिक दल शाखा लिहिगाव च्या वर्धापन दिनानिमित्त नवयुवक शारदा उत्सव मंडळ च्या वतीने काल 30 ऑक्टोबर ला लिहिगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चॉक लिहिगाव येथे आयोजित...

By Nagpur Today On Thursday, October 31st, 2019

११५०६ खड्डे मनपाने बुजविले

नागरिकांना दिलासा : ऑनलाईन तक्रारींचीही गांभीर्याने घेतली जातेय दखल नागपूर : पावसामुळे नागपूर शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना बुजविण्याची मोहिमच मनपातर्फे हाती घेण्यात आली आहे. १ एप्रिल ते २४ ऑक्टोबर दरम्यान मनपाने सुमारे ११५०६ खड्डे बुजविले आहेत. विशेष म्हणजे नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात...

By Nagpur Today On Wednesday, October 30th, 2019

भ्रष्टाचार उच्चाटनाला प्राधान्य देण्याचा राज्यपालांनी दिला संदेश

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आज (दि. ३०) राजभवन येथे सत्यनिष्ठा प्रतिज्ञा देण्यात आली तसेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संकल्पनेतील भारत निर्माण करण्यासाठी भ्रष्टाचाराच्या उच्चाटनाला प्राधान्य दयावे लागेल, असे...

By Nagpur Today On Wednesday, October 30th, 2019

‘रन फॉर युनिटी’मध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा – रविंद्र ठाकरे

नागपुर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उदया दिनांक गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले आहे. या एकता दौडमध्ये शहर व जिल्ह्यातील नागरिक , युवक-युवती, तसेच खेळाडू, सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी...

By Nagpur Today On Wednesday, October 30th, 2019

भिमगड येथे दिवाळीमिलन कार्यक्रम उत्साह

पारशिवनी : पाराशिवनी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील भिमगड येथे पंचायत समिती पारशिवनी आणि ग्रामसेवक संघटना पारशिवनीच्या वतीने आदिवासी कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. पंचायत समिती पारशिवनीचे गटविकास अधिकारी प्रदीप बमनोटे यांच्या संकल्पनेतून पं.स. व तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने दिवाळीमिलन कार्यक्रम...

By Nagpur Today On Wednesday, October 30th, 2019

वैज्ञानिक संशोधन स्थानिक भाषेत लोकांपर्यंत पोहचवा -भारताचे उपराष्ट्रपती एम. वैकेंया नायडू यांचे आवाहन

राष्ट्रीय संशोधन संस्थांनी आपले संशोधन प्रयोगशाळेपर्यंत मर्यादित न ठेवता वैज्ञानिक संशोधनाचे निष्कर्ष तसेच त्यांची विस्तृत माहिती ही स्थानिक भाषेत लोकांपर्यंत पोहोचवल्यास अशा संशोधनाचा फायदा जास्त प्रमाणात लोकांना होईल असे प्रतिपादन भारताचे उपराष्ट्रपती एम. वैकेंया नायडू यांनी आज नागपुरात केले....

By Nagpur Today On Wednesday, October 30th, 2019

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे विमानतळावर आगमन व स्वागत

नागपूर: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 10.15 वाजता आगमन झाले. यावेळी महापौर श्रीमती नंदाताई जिचकार यांनी उपराष्ट्रपतींचे स्वागत केले. ...

By Nagpur Today On Wednesday, October 30th, 2019

सत्तेच्या चाब्या मातोश्रीच्या हातात

मोदी-शहाना जनतेने नाकारले नुकत्याच झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले असले तरी या पक्षाला मतदारांनी बहुमत दिलेले नाही. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 122 आमदार निवडून आले होते, तेवढेही आमदार यावेळी विजयी झालेले नाहीत. सरकार स्थापन करण्यासाठी...

By Nagpur Today On Wednesday, October 30th, 2019

पार्किंग , नो पार्किंग चा प्रश्न अजूनही वाऱ्यावर

कामठी :-नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या कामठी शहरातील अस्ताव्यस्त वाहतुकीला आळा बसत लोकवस्तीतील जडवाहतुक बंदी व्हावी व नागरिकांना सोयीचे व्हावे या मुख्य उद्देशाने पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या थेट निदर्शनातुन तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अधिसूचनेनुसार...

By Nagpur Today On Wednesday, October 30th, 2019

कामठी शहरात फोफावला देहव्यवसाय

कामठी:-नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात येणाऱ्या काही परिसरात गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या देह व्यवसाय अड्यावर धाड घालीत पर्दाफाश करीत कित्येक देहव्यवसाय उघडकीस आनन्यात सामाजिक सुरक्षा पथक तसेच पोलीस विभागाला यश प्राप्त झाले असले तरी नागपूर पासून एकदम हाकेच्या अंतरावर...

By Nagpur Today On Wednesday, October 30th, 2019

कामठी बस स्थानक चौकात गुंडेगिरी वाढीवर

कामठी बस स्थानक चौक सीसीटीव्ही कॅमेरे अभावी असुरक्षित कामठी प्र 3:ता- दैनंदिन वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणणे तसेच अवैध धंदे, डकैती, जबरी चोरी, वाटामारी, महिला मुलींची छेड, अपघात आदी गुन्हेगारीवर आळा घालण्याच्या मुख्य उद्देशाने नागपूर स्मार्ट सिटी उपक्रमाअंतर्गत नागपूर शहरात...

By Nagpur Today On Tuesday, October 29th, 2019

सोशल मिडियावर नकारात्मकतेचा मतदानाला फटका: अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक

उमेदवारांकडून फक्त्त प्रतिहल्ल्यासाठी वापर.जनतेचं मत दुर्लक्षित.

नागपूर: निवडणुकीदरम्यान जनतेची मते किंवा विचारांचा 'ट्रेंड' लक्षात घेऊन राजकीय पक्ष, उमेदवारांना सुधारण्याची संधी होती. परंतु राजकीय पक्ष, उमेदवारांनी सोशल मिडियाचा वापर केवळ प्रतिस्पर्ध्यावर प्रतिहल्ल्यासाठीच केला. जनतेने सोशल मिडियावर व्यक्त केलेल्या...

By Nagpur Today On Tuesday, October 29th, 2019

आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून अडीच हजार मेंढ्यांना वाचवण्यात यश

दिनांक 26 ऑक्टोंबरला रात्री मौजा सुकंरअल्ली, ता. सिरोंचा येथील गोदावरी नदीच्या विस्तृत पात्रात सुमारे 2500 मेंढ्या-बकऱ्या 6 मेंढपाळ चारही बाजूने पाणी वाढल्याने अडकले होते. यानंतर आपत्ती व्यवस्थापनाच्या मध्यस्थीने २८ ऑक्टोंबर रोजी सर्व मेंढया व मेंढपाळांना सुखरूप बाहेर काढले. याबाबत मदतीसाठी संबंधित...

By Nagpur Today On Tuesday, October 29th, 2019

खात-धानला येथे कुस्त्यांची दंगल व संगीत खडा तमाशा पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर: मौदा तालुक्यातील खात-धानला येथे परंपरागत कुस्त्यांची दंगल व संगीत खडा तमाशाचे आयोजन उत्साहात करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा या भागात जपली जात आहे. या कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खा. कृपाल...

By Nagpur Today On Tuesday, October 29th, 2019

ट्रॅव्हल्सच्या धडकेत महेंद्र बोरकर यांचा मृत्य रामटेक

मनसर जवळील बंद झालेल्या ओरियनटल टोल नाक्याजवळ एका अज्ञात ट्रॅव्हलस ने मोटारसायकल वर असलेल्या इसमास टक्कर मारल्याने त्यांचा दवाखान्यात नेताना मृत्यू झाला. राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक येथे कार्यरत असलेले महेंद्र बोरकर(55)मु परसोडा हे नागपूर वरुन रामटेककडे मोटारसायकल ने येत असताना सायंकाळी...

By Nagpur Today On Tuesday, October 29th, 2019

दीपावलीच्या पहाटे राममंदिरावर भक्तांची अलोट गर्दी

रामनामाने व भक्तांच्या गर्दीने दुमदुमला गडमंदिर परिसर रामटेक(शहर प्रतिनिधी) निसर्गरम्य वातावरण, धार्मिक, आध्यात्मिक, पौराणिक वारसा तसेच श्रीप्रभु रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या रामटेक नगरीची दिवाळी आगळीवेगळी आणि वैविध्यपूर्ण असते .त्यातही काकड आरती ,राममंदिर आणि भक्तांच्या नात्याच्या भावपूर्ण अनुभवाचं दर्शन होते ते...

By Nagpur Today On Tuesday, October 29th, 2019

महापौरांनी केली छठ पूजा तयारीची पाहणी

नागपूर : उत्तर भारतीयांचा धार्मिक उत्सव छठ पूजा नागपुरात हर्षोल्हासात साजरा केला जातो. यासाठी अंबाझरी आणि फुटाळा तलाव येथे मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येतात. भाविकांसाठी दरवर्षी नागपूर महानगर पालिकेच्या वतीने सोयी सुविधा पुरविण्यात येतात व सुरक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यात येते....

By Nagpur Today On Tuesday, October 29th, 2019

कन्हान च्या मुख्य राष्ट्रीय महामार्गावर अस्वच्छतेचे साम्राज्य

कन्हान : - कन्हान नगर परिषदेतिल् शहरातील मुख्य चारपदरी सिमेंट राष्ट्रीय महामार्गावर दुभाजका करिता सोडलेल्या रस्त्याच्या मध्यभागी जागेत मोठय़ा प्रमाणात कचरा व पाणी साचुन दुर्गंधी व मोकाट जनावरांचा धुमा कूळाने अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाल्याने "स्वच्छ भारत अभियान " विषयी...