राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक;नागपूरच्या बुनकर कताई मिलच्या कामगारांना ५० कोटींचे अनुदान
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध विभागांचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत राज्याच्या विकासास चालना देणारे आणि नागरिकहिताचे एकूण ७ महत्त्वाचे निर्णय घेण्यात...
भंडारा जिल्ह्यात दुर्मिळ काळ्या बिबट्याच्या जोडीचे दर्शन; वन्यजीवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण
भंडारा: भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या लेंडेझरी–मोगरकसा संवर्धन क्षेत्रात नुकतेच दुर्मिळ काळ्या बिबट्याच्या जोडप्याचे दर्शन झाले असून, हे दृश्य छायाचित्रकार श्रवण फाये यांनी आपल्या कॅमेरात कैद केले आहे. या फोटो आणि व्हिडिओंनी सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला...
लाडकी बहीण योजनेमुळे ‘आनंदाची शिधा’ योजना तात्पुरती बंद, लाखो गरीब कुटुंबांना फटका
मुंबई – राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा मोठा आर्थिक परिणाम इतर योजनांवर होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर यंदा दिवाळीच्या काळात गरीब कुटुंबांना वितरित होणारा ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार नसल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ...
सीताबर्डी टनेल प्रकल्पाला उच्च न्यायालयाकडून दिलासा; स्थगिती नाकारली
नागपूर – नागपूरमधील बहुचर्चित सीताबर्डी टनेल प्रकल्पाला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी या प्रकल्पावर तात्पुरती स्थगिती देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, योग्य टप्प्यावर आवश्यक आदेश दिले जातील. या प्रकरणात न्यायालयाने स्वतःहून...
नागपूर परिक्षेत्रातील पोलिसांची आढावा बैठक पार;गुन्हेगारी आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना
नागपूर: अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) मा. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर परिक्षेत्रातील गुन्हेगारी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था, तसेच नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक पोलीस भवन, सिव्हिल लाईन, नागपूर येथे पार पडली. या बैठकीस विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संदीप पाटील...
फडणवीस सरकारकडून ७ महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा; स्टार्टअप धोरणासह तरुणांसाठी कर्ज योजनेला मंजुरी
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या विकासाचा वेग वाढवणारे सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये समृद्धी महामार्गाशी जोडणारा फ्रेट कॉरिडॉर, स्टार्टअप आणि उद्योजकता धोरण, तसेच तरुणांसाठी सवलतीच्या दराने कर्ज योजना यांचा समावेश आहे. तरुणांसाठी...
मृत्यूनंतरही नवजीवनाचा आधार व्हा, अवयवदानासाठी पुढाकार घ्या
नागपूर: महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाने ३ ते १३ ऑगस्ट २०२५ हा कालावधी अवयवदान पंधरवडा म्हणून जाहीर केलेला आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात अवयवदान पंधरवडा निमित्त अनेक जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. एक व्यक्ती मृत्यूनंतरही ८ जणांना जीवनदान देऊ शकतो....