नागपूरच्या डोबी नगर रेल्वे पटरीवर गांजाची तस्करी करताना दोघांना अटक; मुख्य पुरवठादार फरार
नागपूर : शहरातील डोबी नगर परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने रंगेहाथ पकडले असून, याप्रकरणातील मुख्य पुरवठादार अद्याप फरार आहे. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. गांजाची तस्करी डोबी नगर, मोतीबाग येथील रेल्वे पटरी परिसरातून होत...
नागपुरात डीमार्ट पार्किंगमधून तीन युवतींनी चोरली मोपेड, सीसीटीव्हीमध्ये कैद झाली घटना
नागपूर: नागपूरच्या नंदनवन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे तीन युवतींनी मिलून डीमार्टच्या पार्किंगमधून एक दुचाकी चोरी केली. ही घटना २ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. फरियादी वीणा राजगिरे आपल्या सुजुकी एक्सेस मोपेड गाडीवर बसून श्रीकृष्ण नगर स्थित डीमार्ट...
गणेशोत्सवाला ‘राज्य उत्सव’चा दर्जा;सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार विधानसभेत मागणी
मुंबई : लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य सरकारने ‘राज्य उत्सव’ म्हणून मान्यता दिली आहे. ही माहिती आज विधानसभेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली. सरकारने या उत्सवासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून, गणेशोत्सवावरील अनेक जुन्या निर्बंधांवर...
राजकीय समीकरण बदलणार; शिवसेना पक्ष नाव व चिन्हाच्या वादावर १४ जुलैला होणार सुनावणी
नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचे नाव आणि पारंपरिक ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाच्या ताब्यात राहणार, यावर निर्णय देणारी महत्त्वाची सुनावणी येत्या १४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर, ठाकरे गटाने त्या निर्णयाला सर्वोच्च...
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; स्मार्ट मीटर वापरणाऱ्या ३८ लाख ग्राहकांना वीज बिलात १०% सूट!
मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी एक दिलासादायक निर्णय जाहीर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले की, स्मार्ट पोस्टपेड मीटर बसवलेल्या ग्राहकांना सौर तासांदरम्यानच्या वीज वापरावर १० टक्के सवलत दिली जाणार आहे. या निर्णयामुळे ३८ लाख ग्राहकांना...
नागपूरच्या पाचपावली परिसरात गांजाची मोठी तस्करी उघड; सामाजिक सुरक्षा पथकाकडून दोघांना अटक
नागपूर : शहरातील पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत सामाजिक सुरक्षा पथकाने गांजाच्या तस्करीवर मोठी कारवाई केली आहे. भिमरत्न नगर, डोबी मोतीबाग झोपडपट्टी परिसरात छापा टाकून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल ९ किलो १३८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे....
मुंबई महापालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार? संजय राऊत म्हणाले…
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची चर्चा रंगू लागली आहे. ठाकरे बंधू म्हणजेच शिवसेनेचे (ठाकरे गट) उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे एकत्र येणार का? या...
नागपूरसह पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा कहर; पूरसदृश परिस्थितीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचं विधानसभेत स्पष्टीकरण
मुंबई : पूर्व विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित करत...
आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी
मुंबई, ९ जुलै - राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या प्रकरणांची सखोल चौकशी करून पुढील तीन महिन्यांत अहवाल सादर केला जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिले. आमदार राजेंद्र गावित यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना...
तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा निर्णय -महसूलमंत्री बावनकुळे यांची विधानसभेत क्रांतिकारी घोषणा
मुंबई : राज्यातील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायद्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत क्रांतिकारी घोषणा केली. १ जानेवारी २०२५ पर्यंत नागरी क्षेत्रांमध्ये जे तुकडे झाले आहेत, त्यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी तुकडेबंदी कायदा शिथिल केला...
विकास झाला असेल तर नागपूर पाण्यात का? काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचा संतप्त सवाल
नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये मंगळवार ते बुधवारदरम्यान तब्बल 202.4 मिमी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. या संततधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. कुठे घरात पाणी घुसले, तर कुठे रस्ते धसले. शहरातील अनेक रस्ते अक्षरशः तळ्यात रूपांतरित झाल्याने...
नागपूरमध्ये येलो ऐवजी रेड अलर्ट; मुसळधार पावसामुळे शहर जलमय, रेल्वे स्थानक पाण्यात बुडाले
नागपूर : नागपूर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारच्या रात्रीपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी सकाळपर्यंत थांबला नाही. या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून रस्ते अक्षरशः तलावात रूपांतरित झाले आहेत. नरेंद्र नगर अंडरब्रिज आणि सोमलवाडा...
नागपूरच्या गवलीपुरा येथे नव्याने बांधलेला ब्रीजचा भाग धसला; नागरिकांकडून संताप व्यक्त!
नागपूर : शहरातील यादव नगर गवलीपुरा परिसरात नव्याने उभारण्यात आलेला ब्रीज अद्याप वाहतुकीसाठी सुरू होण्याआधीच धसकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुसळधार पावसामुळे या ब्रीजवर गड्डे पडले असून, निकृष्ट दर्जाच्या कामाचा नागरिकांनी तीव्र निषेध केला आहे. एका नागरिकाने या ब्रीजचा व्हिडिओ...
नागपुरात पावसाचे थैमान;बेलतरोडी-घोगळी मार्गावर ओव्हरफ्लोमुळे पूल कोसळला
नागपूर : बेलतरोडी ते पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, घोगळी या मार्गावर उभारण्यात आलेला पूल मुसळधार पावसामुळे आलेल्या ओव्हरफ्लो पाण्यामुळे वाहून गेला आहे. विशेष म्हणजे, या पुलाचे बांधकाम अवघ्या एका महिन्यापूर्वीच पूर्ण करण्यात आले होते. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाच्या जोरामुळे ओढ्याला पूर...
नागपूरमध्ये मुसळधार पावसाचा कहर; धनगौरी नगर परिसरात पाण्यात अडकलेल्या चार जणांची सुटका
नागपूर : जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील धनगौरी नगर, पवारी आणि पूनापूर परिसरांमध्ये पाणी साचल्याने काही नागरिक अडकून पडले होते. धोकादायक स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ बचावकार्य हाती घेतले. पाण्यात अडकलेल्या एका महिलेचा,...
नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर पावसाच्या परिस्थितीच्या पाहणीसाठी उतरले मैदानात ; प्रशासन सतर्क
नागपूर : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी थेट पांढूरणा गावात भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी स्वतः मैदानात उतरून परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. डॉ. इटनकर यांनी गावातील...
विदर्भात मुसळधार पावसाचा कहर; नागपूर-वर्ध्यात पूरस्थिती, शाळांना सुट्टी, जनजीवन विस्कळीत!
विदर्भात पावसाने धुमाकूळ घातल्याने नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी उपराजधानी नागपूरमध्ये जोरदार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून, काही घरांमध्ये व रेल्वे स्थानकात पाणी घुसले. नरसाळा स्मशानभूमी परिसर, सक्करदरा, सोमवार पेठ, कळमना...
फडणवीसजी, हेच का तुमचं सुशासन? संजय राऊतांचा संतप्त सवाल
मुंबई : मुंबईतील आमदार निवासात कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी निवासातील कँटीनमधील जेवणाच्या कारणावरून एका कर्मचाऱ्याला चक्क बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारावर खासदार संजय राऊतांनी थेट...
आज ‘भारत बंद’; जाणून घ्या कोणत्या सेवा ठप्प आणि काय सुरू राहणार!
नवी दिल्ली : बुधवार आज ९ जुलै रोजी देशभरात ‘भारत बंद’चे आवाहन करण्यात आले असून, यामुळे सामान्य जनतेच्या दिनक्रमावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात १० केंद्रीय कामगार संघटनांनी या संपाची हाक दिली आहे. औद्योगिक धोरणे उद्योगपतींच्या हिताची...
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणुक महाराष्ट्रातील सहा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कौशल्य विकास विभाग,बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन यांच्यामध्ये सांमजस्य करार मुंबई, : बंदर आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग,बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील विदेशी पतसंस्था (ECA) सामंजस्य ...
शिवसेना नेते करण तुली यांना मोठा दिलासा; कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी न्यायालयाने अर्ज फेटाळला
नागपूर :शिवसेना नेते करण तुली यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी नागपूरच्या १५व्या सह दिवाणी न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मंदीप कौर विरुद्ध करण तुली या प्रकरणात दाखल करण्यात आलेला किरकोळ फौजदारी अर्ज क्र. ११८१/२०२४ न्यायालयाने फेटाळला असून अर्जदाराच्या...