पाकिस्तानातील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये भीषण रक्तपात; शिया समाजावर गोळीबारात ३८ जणांचा मृत्यू
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या ताब्यातील गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला असून शिया समाजावर झालेल्या गोळीबारात किमान ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून संपूर्ण भागात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ मार्च...
नागपूरची UPSC निकालात झळाळी; प्रज्ज्वल नसरे व भाग्यश्री नाईकेले यांचे घवघवीत यश
नागपूर : कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर नागपूरमधील दोन तरुणांनी प्रतिष्ठेच्या UPSC परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत शहराचा मान उंचावला आहे. प्रज्ज्वल नसरे आणि भाग्यश्री नाईकेले या दोघांनीही आपल्या मेहनतीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश...
घरगुती LPG सिलेंडर ६० रुपयांनी महाग; मोदी सरकारवर काँग्रेसचा जोरदार हल्ला
नवी दिल्ली : घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ झाल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा आर्थिक ताण पडत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकाअर्जुन खरगे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म...
“मी राधे मंगलम हॉल चौक बोलतोय…”; दोन भीषण अपघातांनंतर मुख्यमंत्र्यांना नागरिकांचे खुले पत्र!
नागपूर : नागपूरच्या प्रतापनगर रिंग रोड परिसरातील राधे मंगलम हॉल चौक गेल्या काही दिवसांपासून भीषण अपघातांमुळे चर्चेत आला आहे. अवघ्या एका महिन्यात येथे दोन गंभीर अपघात घडले असून त्यात एका तरुणासह एका ज्येष्ठ महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर...
धोकादायक बिबट्यांचे ‘वनतारा’कडे स्थलांतर; मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : राज्यातील वाढत्या मानव-बिबट्या संघर्षाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागांतून पकडलेल्या सुमारे ५० बिबट्यांना गुजरातमधील जामनगर येथील वनतारा या अत्याधुनिक वन्यजीव बचाव व पुनर्वसन केंद्रात पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे मानवांचे...
नागपूरच्या गंधे बंधूंनी जिंकली ‘मास्टर शेफ इंडिया’ ची ट्रॉफी; २५ लाखांचे बक्षीसही पटकावले
नागपूर : देशातील लोकप्रिय कुकिंग रिअॅलिटी शो मास्टर शेफ इंडिया च्या नवव्या पर्वाचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. या स्पर्धेत नागपूरचे विक्रम आणि अजिंक्य गंधे या मराठमोळ्या भावांनी शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. त्यांच्या उत्कृष्ट पाककौशल्यामुळे आणि कल्पक सादरीकरणामुळे त्यांनी...
कर्जमाफीचे नवे निकष जाहीर; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ
सोलापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पीककर्ज माफी योजनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र या योजनेचे काही ठराविक निकष असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट होत आहे.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आकडेवारीनुसार सध्या...
नागपूर ग्रामीण पोलिसांचा निर्णय;बारावी पेपरफुटी प्रकरणाचा तपास एसआयटीकडे!
नागपूर : बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाला गंभीर वळण लागले असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी पाच सदस्यांचे विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. या पथकाचे नेतृत्व अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के करणार असून पेपरफुटीमागील संपूर्ण रॅकेटचा शोध...
घोषणांचा अर्थसंकल्प, विकासाचा नाही – डॉ. नितीन राऊत
मुंबई/नागपूर,: राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेला २०२६-२७ चा अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांची उधळण आणि आकड्यांची फेकाफेकी असून, यात विकासाचा कोणताही ठोस आराखडा नाही, अशी घणाघाती टीका राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ....
महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केले राज्याच्या अर्थसंकल्पातील तरतुदींचे स्वागत
नागपूर, ः राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात नागपूर शहराचा विकास करण्यासाठी तसेच २०४७ मध्ये विकसित नागपूर साकार करण्यासाठी महत्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत. यामुळे नागपूर शहराच्या विकासाला नवी चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया महापौर श्रीमती निता...
नागपूर स्फोट प्रकरणाचे विधानसभेत पडसाद; २२ कामगारांच्या मृत्यूनंतर कारखाना बंद करण्याची मागणी!
मुंबई : नागपूरमधील स्फोटक तयार करणाऱ्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात २२ कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेत उमटले. या दुर्घटनेवरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरत कामगारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. विधानसभेत विरोधी पक्षातील सदस्यांनी सांगितले की, स्फोटक...
नागपुरात बागेश्वर धाम पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या श्रीमुखातून ‘श्री राम कथा’चे आयोजन!
नागपूर : शहरातील रेशीमबाग मैदान येथे २६ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान पाच दिवसीय भव्य ‘श्री राम कथा’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र कथामहोत्सवात बागेश्वर धाम पीठाधीश्वर परमपूज्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या श्रीमुखातून रामकथेचे वाचन व...
राज्याच्या अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणांचा पाऊस; नितीन राऊत यांची टीका
नागपूर :राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सादर केलेला २०२६-२७ चा राज्याचा अर्थसंकल्प हा प्रत्यक्ष विकासाचा आराखडा नसून केवळ घोषणांचा पाऊस असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या असल्या तरी...
मनपाच्या ९ विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीची बिनविरोध निवड
नागपूर,: नागपूर महानगरपालिकेच्या नऊ विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने आणि ते सर्व अर्ज वैध ठरले असल्याने अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांचे महापौर...
मुख्यमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प २०४७ च्या विकसित महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक; बावनकुळेंची प्रतिक्रिया
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा हिशोब नसून २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडविण्याचा व्यापक आणि दूरदृष्टी असलेला आराखडा असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली. मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, या अर्थसंकल्पात शेतकरी,...
नागपूर विद्यापीठातील समस्यांवर भाजयुमो विद्यार्थी आघाडीने पुढाकार घेत सिनेट सदस्यांचे वेधले लक्ष
नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) विद्यार्थी आघाडीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विविध शैक्षणिक व प्रशासकीय समस्यांकडे सिनेट सदस्यांचे लक्ष वेधण्यात आले. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे संपर्क...
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर; काय स्वस्त, काय महाग?
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (६ मार्च) महाराष्ट्राचा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने...
अर्थसंकल्पात शेतीला प्राधान्य; शेतकरी आणि शेतमजुरांसाठी फडणवीस सरकारच्या महत्त्वाच्या घोषणा
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सन २०२६–२७ चा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर यंदा मुख्यमंत्री स्वतः अर्थसंकल्प मांडत असल्याने या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष लागले होते. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला...
नागपूरचा सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर आसाममध्ये शहीद!
नागपूर : आसाममधील कार्बी आंगलोंग परिसरात प्रशिक्षणादरम्यान भारतीय वायुसेनेचे सुखोई लढाऊ विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत नागपूरचा सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर शहीद झाले आहेत. या अपघातात त्यांच्यासोबत स्क्वाड्रन लीडर अनुज यांचाही मृत्यू झाला असल्याची अधिकृत पुष्टी भारतीय वायुसेनेकडून करण्यात आली...
अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडे नाहीत, तो प्रत्येकाच्या भविष्याचा आराखडा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान
मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी ट्विट करत अर्थसंकल्पाच्या महत्त्वावर भाष्य केले आहे. अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा ताळेबंद नसून तो प्रत्येकाच्या भविष्याचा आराखडा असतो, असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले. ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तरुणांच्या...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सादर करणार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प; ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता वाढणार?
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (६ मार्च) महाराष्ट्राचा महत्त्वाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी २ वाजता महाराष्ट्र विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र...





