नागपूरची पहिल्याच पावसात दैना; अनेक भागांत झाडे कोसळली, वाहतूक ठप्प, ३२.२ मिमी पावसाची नोंद!
नागपूर – नागपूर शहरात बुधवारी रात्री झालेल्या पहिल्याच जोरदार पावसाने महापालिकेच्या तयारीचे तीनतेरा वाजवले. भारतीय हवामान विभागानुसार शहरात ३२.२ मिमी पावसाची नोंद झाली असून, या तुलनेने कमी वाटणाऱ्या पावसानेही नागपूरची वाहतूक व नागरी व्यवस्था विस्कळीत केली. शामच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली...
कामठीत पुन्हा बालविवाहाचा प्रयत्न उधळला; पोलिस आणि बाल संरक्षण पथकाची वेळीच कारवाई
कामठी - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात बालविवाहाच्या घटना सातत्याने समोर येत असून, अशाच एका प्रकारात वेळीच हस्तक्षेप करत पोलिस आणि जिल्हा बाल संरक्षण यंत्रणेने आणखी एक बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह पार पडण्याच्या तयारीत असताना,...
हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे अॅक्शन मोडवर; ६ जुलैला मोर्चाची घोषणा
मुंबई -राज्यातील शाळांमध्ये ‘हिंदी’ तिसरी भाषा म्हणून सक्तीने लागू करण्याच्या निर्णयामुळे राजकीय व सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य शासनाने त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यास अनिवार्य केल्याची घोषणा केली. या निर्णयावर जनतेसह विविध पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून,...
महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; ‘या’ मुद्द्यांवर होईल राजकीय खडाजंगी
मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै २०२५ या कालावधीत होणार आहे, आणि यावेळी राजकारणाच्या रणधुमाळीत तीन प्रमुख मुद्दे चर्चेत येणार आहेत.शाळांमध्ये हिंदीला तिसऱ्या विषय म्हणून सक्ती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी...
नागपूरात पारधी समाजाच्या न्यायासाठी ऐतिहासिक सुनावणी: अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे कठोर आदेश
नागपूर,: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली आज रविभवन, नागपूर येथे पारधी समाजाच्या राज्यभरातील पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक पारधी न्याय संकल्प परिषदेचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी १४ एप्रिल रोजी रविभवन येथे झालेल्या...
नागपुरात कोरोनाचा उद्रेक; उपचारादरम्यान आणखी दोन रुग्णांचा मृत्यू, एकूण मृतांचा आकडा ७ वर
नागपूर : राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. विशेषतः नागपूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, उपचारादरम्यान दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोना मृतांचा आकडा आता सातवर गेला आहे. सद्यस्थितीत मिळालेल्या...
शासकीय जमिनीवर होर्डिंग्जसाठी नवे धोरण लवकरच – महसूलमंत्री बावनकुळे यांचा पुढाकार
मुंबई, :राज्यातील रिकाम्या असलेल्या शासकीय जमिनीवर जाहिरात फलक उभारण्यासाठी धोरण निश्चित करण्यात येत असून महसूलवाढीसह जिल्हाधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना ठरविल्या आहेत महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिव राजेश कुमार यांच्यासोबत वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी याबाबतचे सविस्तर सादरीकरण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री योगेश...
नागपूर मनपाचा हलगर्जीपणा;भांडेवाडीत उघड्या चेंबरमध्ये पडून 18 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू
नागपूर : भांडेवाडी परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, १८ महिन्यांच्या चिमुकलीचा उघड्या गटाराच्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी हनुमान नगर येथील प्लॉट नं. ३१/३२ येथे घडली. प्राप्त माहितीनुसार, देवांशी शाम शहू (वय १८ महिने) ही...
दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार; सीबीएसईचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने 2026 पासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याच्या निर्णयाला अधिकृत मान्यता दिली आहे. ही माहिती सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी आज दिली. नवीन प्रणालीनुसार, दहावीच्या परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये आणि...
नागपुरात क्राईम ब्रँचच्या वाहनचोरी विरोधी पथकाची कारवाई; एकाला अटक,तीन गुन्ह्यांचा उलगडा
नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने एक मोठी कारवाई करत गुप्त माहितीच्या आधारे एका सिरीयल चोरट्याला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून चोरलेली दुचाकी, रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल...
देशात गेल्या ११ वर्षांपासून अघोषित आणीबाणी सुरूच; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर घणाघात
नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करत दावा केला की, गेल्या ११ वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी लागू आहे. भाजपने आणीबाणीच्या पन्नास वर्षांच्या निमित्ताने काँग्रेसवर टीकेची झोड उठवली असली, तरी खरगेंनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या भूमिकेवर...
शालार्थ आयडी घोटाळा अंतिम टप्प्यात; चौकशी अहवालातून लवकरच मोठा खुलासा होण्याची शक्यता
नागपूर :राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या राज्यस्तरीय चौकशी समितीचा अहवाल अंतिम तयारीच्या अवस्थेत असून, लवकरच या प्रकरणातील अनेक मुखवटे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर...
व्याघ्र प्रकल्पांमध्ये सफारीला ब्रेक;पावसाळ्यामुळे १ जुलैपासून जंगल सफारीस स्थगिती
xr:d:DAFyPXockfA:24,j:9023368957319006120,t:23102510 नागपूर :पावसाळ्याच्या हंगामात वन्यप्राण्यांचा प्रजनन काल लक्षात घेता व त्यांच्या हालचालींना अडथळा होऊ नये म्हणून, राज्यातील काही व्याघ्र प्रकल्पांमधील जंगल सफारी सेवा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडून देण्यात आलेल्या निर्देशांनुसार, पेंच व्याघ्र...
चांदीच्या ताटात ‘जनतेचा कर’; आमदार-खासदारांच्या एका जेवणासाठी तब्बल ४५०० रुपयांचा खर्च
मुंबई : सध्या देशात कुपोषण, महागाई आणि वाढत्या करभारामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे अधिक कठीण झाले असताना, लोकप्रतिनिधींच्या एका शाही जेवणावर सरकारी तिजोरीतून हजारोंचा खर्च केल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईत नुकतीच संसद व राज्य विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद...
Axiom-4 मिशन लॉन्च: शुभांशू शुक्लाची अवकाश भरारी; भारताचा गौरव
मुंबई : आजचा दिवस भारताच्या अंतराळ इतिहासात एक सुवर्णक्षण ठरला आहे, कारण भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी अमेरिकेच्या स्पेसएक्स आणि अॅक्सिओम स्पेस यांच्या Axiom-4 (Ax-4) मोहिमेअंतर्गत अंतराळात झेप घेतली आहे. या मोहिमेने भारताला नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे,...
गुजरातसह इतर राज्यांत हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रातच का? वडेट्टीवारांचा सवाल
नागपूर : राज्यात शालेय शिक्षणात हिंदी सक्तीच्या निर्णयावरून वाद पेटला असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधानपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “गुजरातसह अन्य राज्यांत हिंदीची सक्ती नाही, मग महाराष्ट्रातच का? हा...
नागपूर दंगली प्रकरणातील आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
नागपूर : नागपूर दंगलीप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील अनेक जामीन अर्जांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या प्रकरणातील आरोपींचे प्रतिनिधित्व अॅड. आसिफ कुरेशी, अॅड. शिर्रंग भंडारकर, अॅड. रफिक...
नागपूर पोलिसांची ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मोठी कारवाई; ७१४ किलो अमली पदार्थ नष्ट
नागपूर : नागपूर शहरात ‘ड्रग्स फ्री नागपूर’ संकल्पनेअंतर्गत आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं. पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून प्रेरित ‘ऑपरेशन थंडर’ (Operation Thunder) अंतर्गत आणि २६ जून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी ७१४ किलो २३०...
नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी काही भागात आज वीज नाही
नागपूर,: शहरातील विविध भागांत आवश्यक देखभाल व दुरुस्ती आणि उच्चदाब वीजवाहिनीचे भूमिगत केबल जोडणी आणि रोहित्र उभारणीच्या कामासाठी बुधवार, २५ जून रोजी काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महावितरणने दिलगिरी व्यक्त केली असून, या काळात सहकार्य...
शालार्थ आईडी घोटाळ्यातील मोठी कारवाई; शिक्षण संस्था संचालक ओंकार अंजीकरला अटक
नागपूर: बहुचर्चित शालार्थ आईडी घोटाला प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) ला आणखी एक मोठी सफलता मिळाली आहे. फर्जी शैक्षणिक आईडी आणि शिक्षक नियुक्ती घोटालेच्या तपासात, नागपूर येथील एक शिक्षण संस्था संचालक ओंकार भाऊराव अंजीकर याला अटक करण्यात आली आहे. ओंकार अंजीकर...
मतदार वाढ माझ्याच नाही काँग्रेसच्याही मतदारसंघात झाली;राहुल गांधींच्या आरोपांवर फडणवीसांचे प्रत्युत्तर
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदारवाढीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधींनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पाच महिने आधी ८ टक्के मतदार वाढ झाली, तसेच अज्ञात व्यक्तींनी...