वर्धा-नागपूर मार्गावर धावत्या ‘ग्रँड एक्सप्रेस’च्या बोगीत भीषण आग; थोडक्यात बचावले प्रवासी!
वर्धा : वर्धा-नागपूर रेल्वे मार्गावर मंगळवारी (दि. १७ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास धावत्या Grand Expressच्या एका बोगीत अचानक भीषण आग भडकली. तुळजापूर स्थानकाजवळ दहेगाव गोसावी परिसरातील हेलोडी येथे घडलेल्या या घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. आगीमुळे संबंधित डबा पूर्णपणे जळून खाक...
अजितदादांच्या निधनानंतर ७५ शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यक दर्जा म्हणजे मोठा घोटाळा; प्यारे खान यांचा आरोप
मुंबई : राज्य शोकसागरात असताना मंत्रालयात मात्र फाईलींची धावपळ सुरू होती का? माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या चार दिवसांत ७५ शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यक दर्जा देण्यात आल्याने प्रशासन आणि राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ऑगस्ट २०२५ पासून एकही प्रमाणपत्र...
सूर्यग्रहण २०२६: आज वर्षातील पहिले कंकण सूर्यग्रहण; ज्योतिषीय महत्त्व जाणून घ्या!
-आज, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागत आहे. हे पूर्ण सूर्यग्रहण नसून कंकण स्वरूपाचे आहे. या वेळी चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकणार नाही. त्यामुळे सूर्याच्या कडेला तेजस्वी वलय दिसेल. या दृश्याला ‘अग्नीवलय’ असेही म्हटले जाते. खगोलशास्त्रीयदृष्ट्या ही घटना...
नागपुरात व्हॅलेंटाईन डे पार्टीत दोन गटांमध्ये हाणामारी; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
नागपूर : शहरातील शिवाजीनगर परिसरातील रास्ता क्लब येथे व्हॅलेंटाईन डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीदरम्यान दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना शनिवारी उशिरा रात्री घडली. हा परिसर अंबाझरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येतो. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण...
अजित पवार यांच्या विमान अपघातातील ब्लॅकबॉक्स जळालेल्या अवस्थेत; डेटा परदेशात पुनर्प्राप्तीची शक्यता
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा २८ जानेवारी रोजी झालेला भीषण अपघात अद्यापही गूढतेच्या सावटाखाली आहे. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मुंबईहून बारामतीकडे निघालेले त्यांचे विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना...
अजित पवार यांच्या निधनानंतर ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा; देवेंद्र फडणवीस यांची निर्णयाला स्थगिती
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मंत्रालयात घडलेल्या एका निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या निधनाच्या दिवशी आणि त्यानंतर काही तासांतच २० हून अधिक संस्थांच्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याचे समोर आले आहे. या...
देशातील टॉप १० कॉर्पोरेट टॅक्स भरणाऱ्या कंपन्यांची यादी जाहीर;सरकारला सर्वाधिक कॉर्पोरेट टॅक्स देण्यात ‘हा’ समूह अव्वल!
मुंबई - जसा सामान्य नागरिक आपल्या उत्पन्नावर ‘आयकर’ भरतो, तसाच कंपन्यांना त्यांच्या नफ्यावर सरकारला जो कर द्यावा लागतो, त्याला ‘कॉर्पोरेट टॅक्स’ म्हणतात. देशाच्या महसुलात या कराचा मोठा वाटा असतो. ‘हुरुन इंडिया २०२४’च्या अहवालानुसार, उद्योगपती Mukesh Ambani यांच्या नेतृत्वाखालील Reliance Industries ही...
राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मागवली; अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीची शक्यता?
मुंबई : राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारने हालचाली वेगात सुरू केल्या आहेत. कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बँकांना थकीत शेतकऱ्यांची सविस्तर माहिती शासनाने गठीत केलेल्या शिंदे समितीकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी...
राजस्थानातील भिवाडी येथील रासायनिक कारखान्यात भीषण स्फोटासह आग; सात जणांचा मृत्यू
नागपूर - राजस्थानातील भिवाडी औद्योगिक परिसरात आज (दि. १६) सकाळी एका केमिकल फॅक्टरीत भीषण आग लागून सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खुसखेडा-करौली औद्योगिक क्षेत्रातील या घटनेमुळे संपूर्ण भागात हळहळ व्यक्त होत आहे. सकाळी सुमारे ९.३० वाजता कारखान्यात काम सुरू असतानाच अचानक...
नागपुरात ‘चप्पल मारो’ आंदोलन; शिवाजी महाराजांवरील वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले
नागपूर : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल यांनी टीपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्याच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या वक्तव्याच्या निषेधार्थ रविवारी नागपुरात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन छेडले. महल परिसरातील गांधी गेट येथे,...
नागपूरमध्ये १.९४ कोटींची फसवणूक; केंद्रीय मंत्रालयातील पदांचा बनाव करून गंडा
नागपूरमध्ये केंद्रीय मंत्रालयात उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे भासवून काही ठकबाजांनी पाच जणांची तब्बल १ कोटी ९४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा गुन्हा बेलतरोडी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. उज्ज्वल सोसायटी, नरेंद्रनगर येथील व्यावसायिक नामदेव कडू (६४) यांनी याप्रकरणी...
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना धक्का; ई-केवायसी न केल्यास १५०० रुपये कायमचे बंद
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत दरमहा मिळणाऱ्या ₹१५०० आर्थिक सहाय्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ई-केवायसी (e-KYC) पूर्ण न करणाऱ्या महिलांचा लाभ आता कायमचा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे लाखो लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्यभरातील पात्र...
पर्यावरणपूरक 50 पी एम ई-बसेसचे मा.पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर: केंद्र सरकारच्या पीएम ई-बस सेवा अंतर्गत नागपूर महानगरपालिकेला मिळालेल्या पर्यावरणपूरक 50 इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण आज (ता. 14) माननीय पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने गुवाहाटी येथून करण्यात आले. या योजनेअंतर्गत नागपूरला 150 बसेस मिळणार असून, त्यापैकी पहिल्या...
भंडारा जिल्ह्यातील खून प्रकरणातील आरोपी नागपुरात अटक; संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई
नागपूर : नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने मोठी कारवाई करत भंडारा जिल्ह्यातील खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक केली आहे. संबंधित आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून तो बराच काळ पोलिसांना हवा होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव...
पर्यावरणपूरक 50 पी एम ई-बसेसचे मा.पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर, ता. १४: केंद्र सरकारच्या पीएम ई-बस सेवा अंतर्गत नागपूर महानगरपालिकेला मिळालेल्या पर्यावरणपूरक 50 इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण आज (ता. 14) माननीय पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने गुवाहाटी येथून करण्यात आले. या योजनेअंतर्गत नागपूरला 150 बसेस मिळणार असून,...
नागपुरात मोठी कारवाई; १.०२ कोटींचे एमडी जप्त, संशयिताला अटक
नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत सुमारे १ कोटी २ लाख ४० हजार रुपयांचे मेथिलीनडायऑक्सी मेथॅम्फेटामाईन (एमडी) पावडर जप्त केली आहे. या प्रकरणी ५१ वर्षीय संशयिताला गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक...
ठाकरे बंधूंच्या आघाडीत तडा जाणार नाही; संजय राऊतांचा दावा
मुंबई – चंद्रपूरमधील राजकीय हालचालींवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्यातील शब्दयुद्ध चिघळले असतानाच संजय राऊत यांनी युती मजबूत असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही आरोप-प्रत्यारोपांमुळे ठाकरे बंधूंच्या आघाडीत मतभेद निर्माण होणार नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांना आर्थिक...
आमदार डॉ. परिणय फुके यांचे इंग्लंडमधील वेल्स विद्यापीठात मार्गदर्शन
नागपूर : इंग्लंडमधील वेल्स विद्यापीठाने १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित चर्चासत्रासाठी आमदार डॉ. परिणय फुके यांना आमंत्रित केले आहे. वेल्स विद्यापीठाच्या लॅम्पिटर कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. इंग्लंडमधील वेल्स विद्यापीठातर्फे महाराष्ट्र विधीमंडळाच्या निवडक सदस्यांकरिता "सुशासन...
झुडपी जंगलच्या जमिनीवर कचरा केंद्र उभारून न्यायालयीन आदेशांचा भंग; विकास ठाकरेंचाआरोप
नागपूर : अंबाझरी उद्यानासमोरील पांढराबोडी येथे झुडपी जंगल म्हणून नोंद असलेल्या भूखंडावर कचरा ट्रान्सफर केंद्र उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप पश्चिम नागपूरचे आमदार तथा नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी महसूल मंत्री व...
अंबाझरी तलावातील जलपर्णीतून साकारले हस्तशिल्प; महिलांना रोजगाराची नवी दिशा
नागपूर : शहरातील अंबाझरी तलावाच्या पाण्यावर पसरलेल्या जलपर्णीमुळे सौंदर्य आणि पर्यावरणाला निर्माण झालेल्या धोक्याचे रूपांतर आता संधीमध्ये झाले आहे. उपद्रवी जलपर्णीतून टिकाऊ आणि आकर्षक हस्तशिल्प वस्तू तयार करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात येत असून, यामुळे तलाव स्वच्छतेसह महिलांना रोजगाराची नवी संधी...
अनधिकृत नळ जोडण्या सोडून नागपूरकर अनुभवताहेत ‘हक्काच्या’ पाण्याचे समाधान
नागपूर, : पाणी हे केवळ जीवन नसून ते आरोग्याचे आणि सन्मानाचे प्रतीक आहे. मात्र, जेव्हा हेच पाणी अनधिकृत मार्गाने घरापर्यंत पोहोचते, तेव्हा ते सोबत अनेक धोके आणि चिंता घेऊन येते. नागपूरच्या वस्त्यांमध्ये हाच अनुभव अनेक नागरिक घेत होते. परंतु, आता...





