अवकाळी पावसाचा फटका; तातडीने पंचनाम्याचे आदेश; महसूल मंत्री बावनकुळे यांचा आदेश
नागपूर : राज्यात बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक भागांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती दिली. पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला...
महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची चाहूल? ५० आमदार भाजपच्या संपर्कात; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत धक्कादायक भाकीत करत, महायुती सरकारमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचा दावा केला. येत्या काळात महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त...
दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलासा; शिष्यवृत्तीत मोठी वाढ, १२ वर्षांची प्रतीक्षा संपली
मुंबई : राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अखेर दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिष्यवृत्तीत भरीव वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. तब्बल १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला हिरवा कंदील मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत...
श्री हनुमान जन्मोत्सव :नागपुरातील मंदिरांत भक्तांची प्रचंड गर्दी, ठिकठिकाणी भव्य आयोजन
नागपूर : चैत्र पौर्णिमेनिमित्त साजऱ्या होणाऱ्या श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख हनुमान मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी उसळली. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मंदिरांकडे धाव घेतली असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे. शहरातील संकटमोचन हनुमान मंदिर, गणेश मंदिर परिसरातील हनुमान मंदिर...
विरोधकांनी ‘तोंडाच्या वाफा’ टाकू नयेत, पुरावे असतील तर एसआयटीकडे द्या !!
मुंबई: : विरोधक केवळ जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. त्यांनी केवळ 'तोंडाच्या वाफा' टाकू नयेत, पुरावे असतील तर एसआयटीकडे द्यावेत असे खडे बोल सुनावत खरात प्रकरण आणि राज्यातील विविध संवेदनशील मुद्द्यांवरून राजकारण करणाऱ्या विरोधी नेत्यांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
नागपुरात अवकाळी पावसाचा फटका; कळमना बाजारातील हजारो क्विंटल धान्य भिजले
नागपूर : शहरात झालेल्या अचानक अवकाळी पावसाने शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. विशेषतः कळमना बाजारात खुलेआम ठेवण्यात आलेले हजारो क्विंटल धान्य पावसात भिजल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे. दूरवरच्या भागांतून शेतकरी आपले धान्य विक्रीसाठी कळमना...
महागाईच्या झटका; पेट्रोल, डिझेल, गॅससह आता दुधाच्या दरातही वाढ
मुंबई - एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर पुन्हा एकदा ताण वाढल्याचे चित्र दिसून आले आहे. जागतिक परिस्थितीतील तणाव आणि वाढते उत्पादन खर्च यामुळे महागाईत भर पडत असून पेट्रोल, डिझेल, गॅससह आता दुधाच्या दरातही वाढ झाली आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या...
लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदतवाढ,आदिती तटकरे यांची माहिती
मुंबई : राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी दुरुस्तीसाठीची अंतिम तारीख आता ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती दिली. यापूर्वी ही मुदत ३१ मार्चपर्यंत मर्यादित...
अकोल्यात पोलीस कोठडीत महिलेकडे ‘शरीरसुखा’ची मागणी; एएसआयविरोधात गुन्हा
अकोला : पोलीस दलाची प्रतिमा डागाळणारी गंभीर घटना अकोल्यात उघड झाली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीकडे ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने ‘शरीरसुखा’ची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव यांच्या विरोधात गुन्हा...
भोंदू बाबा अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; झटपट सुनावणीत कोर्टाचा निर्णय
नाशिक : भोंदूगिरी प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या अशोक खरातला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या खरातला मुदत संपल्यानंतर आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. प्रकरणाचे स्वरूप गंभीर असल्याने न्यायालयाने त्वरीत निर्णय देत त्याला...
गडचिरोलीत नक्षलमुक्त मोहिमेच्या शेवटच्या दिवशी मोठी कामगिरी; 9 नक्षलवाद्यांची शरणागती
गडचिरोली : नक्षलविरोधी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात महत्त्वाची घडामोड घडली असून 9 माओवादी नक्षलवाद्यांनी स्वेच्छेने शरणागती पत्करली आहे. यामध्ये 3 एसीएम दर्जाचे वरिष्ठ नक्षलवादी कॅडर असल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उर्वरित नक्षलवादीही दीर्घकाळापासून सक्रिय होते. या सर्वांवर...
नागपुरात बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक जखमी; मनसर–कांद्री मार्गावरील भीषण अपघात
नागपूर : जिल्ह्यातील रामटेक पोलीस ठाणे हद्दीत मनसर–कांद्री मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नादिर खान नासीर खान हा आपल्या नातेवाईक अनवर जाफर...
रामदासपेठ येथील केअर हॉस्पिटलजवळील फिरदोश चेंबर इमारतीत मध्यरात्री भीषण आग
नागपूर : शहरातील रामदास पेठ येथील केअर हॉस्पिटलच्याअसलेल्या फिरदोश चेंबर (G+2) इमारतीत मंगळवारी (३१ मार्च) मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री सुमारे ११:०१ वाजता अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच तात्काळ पथक घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या (MH-31-AG-4924 आणि...
राज्यात प्रशासकीय फेरबदल; विविध विभागात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
मुंबई : राज्य प्रशासनात मोठे फेरबदल करत ३१ मार्च २०२६ रोजी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, वित्त, कृषी, आपत्ती व्यवस्थापन तसेच मुंबई महापालिकेसह विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. राज्याच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावणारे वरिष्ठ...
नागपूरच्या एमआयडीसी परिसरात युट्यूबरवर हल्ला; अतिक्रमण प्रकरणाचे चित्रीकरण करताना मारहाण
नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शांतिनगर झोपडपट्टी परिसरात एका युट्यूबरवर काही जणांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अतिक्रमणाच्या प्रकरणाचे चित्रीकरण करत असताना ही मारहाण करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कात्रे हे माजी सरपंच असून ते युट्यूब चॅनेल चालवतात....
अमरावती हादरले; भानखेडा रोडवर सामूहिक अत्याचार; पाच आरोपी पोलिस कोठडीत
अमरावती : शहरातील भानखेडा रोड परिसरात घडलेल्या सामूहिक अत्याचाराच्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत (PCR) पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री...
हनुमान जयंतीनिमित्त जामसांवलीत भक्तीचा महासागर; ‘हनुमान लोक’मुळे जागतिक स्तरावर ओळख !
-सतपुडा पर्वतरांगांच्या निसर्गरम्य कुशीत वसलेले पांढुर्णा जिल्ह्यातील सौसर तालुक्यातील जामसांवली धाम आज देशासह विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान ठरत आहे. चमत्कारिक श्री हनुमान मंदिर आणि विकसित होत असलेला ‘हनुमान लोक’ प्रकल्प यामुळे हे ठिकाण वेगाने जागतिक दर्जाचे धार्मिक केंद्र म्हणून उदयास येत...
बिहारमधील शीतला माता मंदिरात भीषण चेंगराचेंगरी; 8 महिलांचा मृत्यू,अनेक जखमी!
नालंदा (बिहार): बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील शीतला माता मंदिरात मंगळवारी झालेल्या गर्दीत भीषण चेंगराचेंगरी होऊन 8 महिलांचा मृत्यू झाला, तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. चैत्र महिन्याच्या...
नागपूर मेट्रो ट्रॅकवर सायाळची प्राण्याची एन्ट्री; ५ किमी पाठलागानंतर वनविभागाचे यशस्वी रेस्क्यू!
नागपूर :नागपूरमध्ये एअरपोर्ट मेट्रो स्थानकाजवळील मेट्रो ट्रॅकवर सायाळ (साळिंदर) आढळल्याने पहाटेच्या सुमारास खळबळ उडाली. ही घटना ३० मार्च रोजी घडली असून वेळेवर लक्षात आल्याने मोठा अपघात टळला. मेट्रो ट्रॅकवर सायाळ फिरताना दिसताच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे पथक...
बेलतरोडीतील प्लॉट घोटाळा उघड; पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर करून 3.81 कोटींची फसवणूक
नागपूर : बेलतरोडी परिसरात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार समोर आला असून, पॉवर ऑफ अटर्नीचा गैरफायदा घेत तिघा भावंडांनी प्लॉटची बेकायदेशीर विक्री केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात 3 कोटी 81 लाख रुपयांची फसवणूक झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रामनाकर, मधुकर आणि...
शिक्षण विभागात बंपर भरतीची घोषणा; शिक्षकेतर १७,५०० पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया!
नागपूर : राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर भरतीचा मार्ग मोकळा केला असून, लिपिक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशा विविध पदांसाठी सुमारे १७,५०० जागा भरण्यात येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित...





