सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मिळाला मान!
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, सुनेत्रा पवार यांनी अखेर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते, आमदार आणि मंत्री उपस्थित होते. सुनेत्रा पवार या...
नागपूर महापालिकेची सत्ता रचना ठरली; नीता ठाकरे महापौर, संजय बालपांडे ठरले उपमहापौर
नागपूर : राजकीय वर्तुळातील अनेक तर्क-वितर्कांना छेद देत भारतीय जनता पक्षाने नागपूर महानगरपालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नवी टीम जवळपास निश्चित केली आहे. अधिकृत घोषणा येत्या २ फेब्रुवारी रोजी होणार असली, तरी विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सत्तेची सूत्रे कुणाच्या हाती जाणार हे...
नागपूर महापालिकेच्या सत्तापक्ष नेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक बाल्या बोरकर यांची नियुक्ती
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सत्तापक्ष नेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक Balya (Narendra) Borkar यांच्या नावाची घोषणा शहराध्यक्ष Dayashankar Tiwari यांनी केली. या नियुक्तीमुळे पक्षाने एका अनुभवी आणि निष्ठावान नेत्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. बोरकर हे गेल्या अनेक दशकांपासून नागपूरच्या राजकारणात सक्रिय असून,...
सर्व शाळांमध्ये मोफत सॅनिटरी पॅड वितरित करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली — सर्वोच्च न्यायालयाने शालेय मुलींना मासिक पाळीच्या आरोग्याशी संबंधित मूलभूत सुविधा पुरवण्यास सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत. न्यायालयाने म्हटले आहे की, मासिक पाळीच्या स्वच्छतेचा अधिकार हा जीवनाच्या मूलभूत अधिकाराचा एक भाग आहे आणि त्याची अंमलबजावणी...
नागपूर–भंडारा महामार्गावर गांजाची तस्करी; चार जणांना अटक;ओडिशातील पुरवठादार फरार
नागपूर : ऑपरेशन थंडर अंतर्गत गुन्हे शाखेच्या युनिट–५ ने मोठी कारवाई करत नागपूर–भंडारा महामार्गावरील पardi पोलीस ठाण्याच्या हद्दीत कपासी परिसरात ५ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून ओडिशातील गांजा पुरवठादार सध्या फरार आहे. ३०...
नागपूरचा नवा महापौर कोण? गडकरींच्या उपस्थितीत आज भाजपाची निर्णायक बैठक
नागपूर: नागपूर महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया आता निर्णायक वळणावर आली आहे. सोमवार, २ फेब्रुवारी रोजी नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने, त्याआधीच भारतीय जनता पार्टीकडून दोन्ही पदांसाठी उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्री...
UGC नियमांवरून वाद: सवर्णांचा रोष, यूपीमध्ये भाजपचा सत्तासमीकरण बिघडण्याची भीती
लखनऊ — विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली असली, तरी या निर्णयामुळे भाजपची अडचण पूर्णपणे सुटलेली नाही. सवर्ण समाजातील विविध संघटना आणि विद्यार्थी संघटना केवळ स्थगितीवर समाधानी नसून, नियम पूर्णपणे मागे घेईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा...
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांवर ब्रेक? केवायसीनंतरही पैसे थांबलेल्या महिलांची थेट गृह चौकशी
मुंबई: ऐन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी दिलासादायक ठरली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत होती. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत...
देशाची एकता गांधींच्या विचारांवरच टिकेल : नागपुरात शहीद दिनानिमित्त आमदार ठाकरे यांचे विधान !
नागपूर : देशात सध्या द्वेष, फूट आणि असहिष्णुतेला खतपाणी घातले जात असताना, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सत्य आणि अहिंसेचे विचारच भारताची एकता आणि अखंडता टिकवू शकतात. या मूल्यांकडे पाठ फिरवणे हे देशाच्या भवितव्यासाठी धोकादायक ठरेल, असा इशारा नागपूर शहर (जिल्हा)...
राज्य मंत्रिमंडळात फेरबदल अटळ? अर्थ, ऊर्जा, गृह खात्यांवर नव्या नेतृत्वाची चर्चा; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?
मुंबई: बुधवारचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत धक्कादायक ठरला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांचे भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून, सरकारमधील महत्त्वाच्या खात्यांबाबत आणि नेतृत्वाबाबत चर्चांना उधाण आले...
नागपुरात इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीला मारहाण; मुख्याध्यापिकेसह शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल
नागपूर : यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संघर्ष नगर परिसरात असलेल्या राज गवई पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मारहाण केल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि एका शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्हा बाल संरक्षण...
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय; उमेदवारांना कडक आदेश
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे येताना त्यांचे विमान बारामती विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असतानाच धावपट्टीजवळ कोसळले. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे...
यूजीसीच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; केंद्राला मोठा धक्का
नवी दिल्ली - यूजीसीच्या नव्या नियमांवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत तात्पुरती स्थगिती लागू केली आहे. नियमांची भाषा अस्पष्ट असल्याने त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे नियमांचे पुनर्लेखन करून स्पष्टता आणण्याचे आदेश देत, तोपर्यंत या नियमांची अंमलबजावणी...
बारामतीनंतर कोलंबियातही विमान दुर्घटना; खासदारासह 15 जणांचा दुर्दैवी अंत
बोगोटा : महाराष्ट्रातील बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटना ताजी असतानाच जगभरातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोलंबियामध्ये लहान प्रवासी विमान कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एक विद्यमान खासदार आणि आगामी विधानसभा...
नियतीचं बोलावणं आलं की…; चार दिवसांपूर्वीच अजितदादांचे शब्द अन् अचानक जगाचा निरोप
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. बारामती येथे सभेसाठी जात असलेल्या त्यांच्या विमानाचा विमानतळापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की विमानातील सर्व प्रवासी जागीच ठार झाले....
अजित पवार अनंतात विलीन; अखेरच्या निरोपावेळी महाराष्ट्र हळहळला
बारामती : राज्याच्या राजकारणात धक्कातंत्र, निर्णयक्षमता आणि थेट शैलीसाठी ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. वक्तशीर, कडक भाषाशैलीतही मिश्कीलपणा जपणारा ‘दादा माणूस’ काळाच्या पडद्याआड गेल्याने राज्यभरातून...
अजितदादांना अखेरचा निरोप; अंत्यसंस्कारासाठी जनसागर उसळला
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर उसळला आहे. काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आज सकाळी ११ वाजता शासकीय सन्मानासह त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारांना सुरुवात झाली. या अंत्यविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन,...
ममता बॅनर्जी मेंटली पॅरालाईज्ड…; अजितदादांच्या मृत्यूवर राजकारण नको; बावनकुळेंची कठोर टीका
बारामती : बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. ममता बॅनर्जी मेंटली पॅरालाईज्ड झाल्या आहेत.आज राजकीय विधाने करण्याचा दिवस...
नागपुरात बनावट NIA अधिकारी अटकेत; क्राईम ब्रांच युनिट-५ची धडक कारवाई
नागपूर: राष्ट्रीय तपास संस्था (NIA)चा अधिकारी असल्याची तोतयागिरी करणाऱ्या एका तरुणाला नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट-५ने अटक केली आहे. आरोपीकडून बनावट शासकीय ओळखपत्रे तसेच सुमारे ₹३.२५ लाख किमतीची कार जप्त करण्यात आली आहे. तक्रारदार परविंदरसिंग भाटिया (वय ४३) हे पाचपावलीतील गुरुनानकपुरा...
अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदे बारामतीत; सुनेत्रा पवारांची घेतली सांत्वनपर भेट
बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य शोकमग्न झाले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी बारामती येथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले. या भेटीचा...
देशाने एक दूरदृष्टीसंपन्न नेता गमावला ! – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शोकसंवेदना
मुंबई : अजितदादांचे जाणे हे केवळ एका नेत्याचे जाणे नाही; देशाने एक दूरदृष्टीसंपन्न नेता गमावला आहे आणि मी माझा एक जिवलग ज्येष्ठ मित्र! अजितदादा आता आपल्यात नाहीत ही जाणीव अजूनही मनाला स्वीकारता येत नाही, या शब्दात महसूलमंत्री तसेच नागपूर...





