Ex-Maha CM Ashok Chavan joins BJP, calls its start of new journey
Mumbai: Ashok Chavan, former Maharashtra Chief Minister, joined the BJP on Tuesday, a day after he quit the Congress. The former MP, who was a prominent face for the Congress in the politically-significant State, was welcomed into the BJP by...
महाराष्ट्र की सभी 48 लोकसभा सीटों की समीक्षा करेगी कांग्रेस
मुंबई : लोकसभा चुनाव 2019 को लेकर सुगबुगाहट तेज हो गई है और इसे लेकर राजनीतिक पार्टियों ने भी अपने पत्ते खोलने शुरू कर दिए हैं। महाराष्ट्र में भी कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के बीच सीट बंटवारे...शेतक-यांच्या आंदोलनाला पब्लिसीटी स्टंट म्हणणा-या राधामोहन सिंह यांनी शेतक-यांची माफी मागावीः अशोक चव्हाण
मुंबई: भाजपच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उध्दवस्त झालेले शेतकरी देशभर आंदोलन करित आहेत या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पब्लिसिटी स्टंट संबोधून देशाचे कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतक-यांचा अवमान केला आहे. त्यांनी देशातील शेतक-यांची माफी...
EVM मशीन मध्ये बिघाड झालेल्या मतदान केंद्रावर फेरमतदान घ्याः अशोक चव्हाण
मुंबई: पालघर व भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी आज दोन्ही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली. भंडारा-गोंदिया मतदारसंघात तर जवळपास 25 टक्के EVM आणि VVPAT यंत्रामध्ये बिघाड झाल्याने तासन् तास रांगेत उभे राहूनही मतदारांना आपला मतदानाचा हक्क...
ऑडियो क्लिप खरी असेल तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा : अशोक चव्हाण
पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कथित ऑडिओ क्लिप शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी ऐकवली. त्यानंतर आज या क्लिपवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ खुलासा करावा. तसेच, क्लिप जर खरी...
जनशक्ती भाजपच्या धनशक्तीचा पराभव करेलः अशोक चव्हाण
वानगाव/पालघर: सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून अनैतिक मार्गाने निवडणुका जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, पण पालघरची स्वाभिमानी जनता भाजपच्या धनशक्तीचा पराभव करून प्रामाणिक आणि निष्ठावंत उमेदवार दामू शिंगडा यांना विजयी करेल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण...
बहुत हुई महंगाई की मार, लूटमार बंद करो मोदी सरकार : अशोक चव्हाण
मुंबई: महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने पेट्रोल व डिझेलवर अन्याय्य कर लादल्यामुळे देशात इंधनाच्या किंमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत आहे. केंद्र आणि राज्य सरकार इंधनावर अवाजवी कर आकारणी करून जनतेची लूट...
…हा तर सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा बळी!
नांदेड: कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज भरुन सुध्दा न मिळालेली कर्जमाफी व पिकविलेल्या शेतीमालास मिळालेला कवडीमोल भाव यामुळे अडचणीत आलेल्या यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथील शेतकरी शामराव भोपळे यांनी भाजप सरकारला जबाबदार धरत स्वतःला जाळून घेतले. त्यांनी मृत्यूशी झुंज देत आज अखेरचा...
Maharashtra: Palghar bypoll set for triangular contest
The upcoming Palghar Loksabha by-election is going to witness an interesting fight between BJP and the Shiv Sena. Shiv Sena who is BJP's ally in the government has already given ticket to Shrinivas Vanga, son of former BJP MP Chintaman...
सरकारला नाणारवासियांच्या घरा दारावर नांगर फिरवू देणार नाही : अशोक चव्हाण
रत्नागिरी: नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधातील नाणारवासियांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाची सर्वशक्तीनिशी साथ असून सरकारला नाणारवासियांच्या घरा दारावर नांगर फिरवू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, अखिल...
भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगतीः अशोक चव्हाण
मुंबई: भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती झाली असून विद्यमान सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे एकही धोरण राबविले नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हे सरकार घालवावेच लागेल अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. आज टिळक भवन दादर येथे...
शंकर चायरे यांच्या आत्महत्येप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल करण्याच्या कुटुंबियांच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबाः अशोक चव्हाण
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरून यवतमाळ जिल्ह्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे यांनी मंगळवारी आत्महत्या केली. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी लांछनास्पद बाब आहे. चायरे कुटुंबियांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाचा...
भाजपच्या हिंसेचा मुकाबला अहिंसेने करणारः अशोक चव्हाण
मुंबई: निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून जातीय विद्वेष पसवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या हिंसेंचा मुकाबला अहिंसेने करेल आणि सामाजिक शांतता, सलोखा व बंधुत्वाची भावना कायम राखण्याची जबाबदारी पार पाडेल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष...
२०१९ ला खोटारड्या भाजपची हकालपट्टी निश्चित: खा. अशोक चव्हाण
मुंबई: देशात आणि राज्यात सामाजिक एकता, अखंडता धोक्यात आणणा-या अर्थव्यवस्था, बेरोजगारी, कृषी, परराष्ट्र निती, अंतर्गत सुरक्षा या सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरलेल्या भाजपचा स्थापना दिवस सोहळा म्हणजे नापास झालेल्यांनी आनंद साजरा करण्याचाच प्रकार आहे. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपची...
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार : अशोक चव्हाण
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सरकारकडून सातत्याने वाढ केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतरही सरकार इंधनावर कराचा बोझा टाकून महागाई वाढवत आहे. सध्या संपूर्ण दक्षिण आशियात सर्वात महाग पेट्रोल, डिझेल भारतात आहे. निरव मोदी, विजय...
चव्हाण यांच्या आघाडी आणि फडणवीस यांच्या युती शासना मध्ये कुठलाही फरक नाही – गाणार
नागपूर: पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वातील युति शासनाच्या सरकारमध्ये कुठलाही फरक वा बदल नाही प्रश्न लांबणीवर टाकणे हीच त्याची कार्य पध्दती आहे. एखादया वाहन चालकाला चांगल्या पद्धतीने वाहन चालविण्याचा सराव असतो तो रस्त्याचे खडडे...
भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर : खा. अशोक चव्हाण
अमरावती: सरकारचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले असून खोट्या जाहिरातींवर शेकडो कोटींची उधळपट्टी सुरु आहे. राज्यावरील कर्जाचा डोंगर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. सरकार राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दररोज वाढवत चालले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांनी राज्याला आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेऊन...
भाजप सरकार घोषणाबाजीत ‘हिरो’ कामात ‘झिरो’: खा. अशोक चव्हाण
यवतमाळ: केंद्रातले आणि राज्यातले भाजप सरकार घोषणाबाजीत हिरो असून कामात झिरो आहे. सरकारने घोषणा केलेल्या एकाही योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही. या जनविरोधी सरकारला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक...
कांग्रेस नेता मुत्तेमवार के जन्मदिवस पर लगा मुबारकबाद देने वालों का तांता
नागपुर: कांग्रेस के निर्विवादित कांग्रेस नेता व पूर्व सांसद विलासराव मुत्तेमवार का कल जन्मदिवस था. कल सुबह से ही उन्हें उनके निवास शंकर नगर स्थित पहुंच व्यक्तिगत रूप से जन्मदिवस पर शुभकामनाएं देने वालों का तांता लगा रहा. यह सिलसिला...
Vilas Muttemwar turns 69
Nagpur: Maharashtra Pradesh Congress President Ashok Chavan and senior Congress leader Manikrao Thakre visited the home of former minister Vilas Muttemwar and wished him on his 69th birthday. Since morning, Muttemwar's house buzzed with excitement as thousands of Congress workers...
शेतक-यांचे प्रश्न न सोडवणा-यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाहीः खा. अशोक चव्हाण
मुंबई: भाजप सरकारच्या काळात राज्यात तेरा हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे इतिहासात कधी नव्हे तो शेतक-यांनी संप पुकारला. आता आपल्या मागण्यांसाठी हजारो आदिवासी शेतक-यांनी किसान लाँग मार्च काढला आहे. राज्यातले सरकार शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी...