काँग्रेसकडून ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक; ‘राष्ट्रहित सर्वोच्च’ म्हणत भारतीय सैन्यदलाला दाद !
मुंबई : भारतीय सैन्यदलाने नुकत्याच केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मधील कारवाईचे काँग्रेस पक्षाने मोठ्या अभिमानाने कौतुक केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, “भारतीय सैन्याचा अभिमान आहे. जय हिंद!” काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेड़ा यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटले,...
भारताची पाकिस्तानवर एयर स्ट्राईक, नागपूरमध्येही ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशावर जल्लोष
नागपूर: भारताने पाकिस्तानवर एयर स्ट्राईक करून पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताच्या तीनही सैन्यांनी संयुक्तपणे ऑपरेशन सिंदूर राबवले आणि पाकिस्तानमधील नौ ठिकाणांवर मिसाईल हल्ले करून दहशतवाद्यांना धडकलं. भारताच्या या कारवाईने देशभरात आनंदाचे वातावरण आहे. नागपूरमध्येही ऑपरेशन सिंदूरच्या यशावर...
नागपुरातील जीरो माईल स्तंभाजवळ ‘त्या’ वृद्ध महिलेची बलात्कार करून हत्या; आरोपीला अटक
नागपूर: नागपूरच्या जीरो माईल स्तंभाजवळ एका मनोरुग्ण वृद्धेचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आरोपीला अटक केली. प्राथमिक तपासानुसार, वृद्धेवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.या आधारावर आरोपीला...
मी मेलो असतो तर बरं…; ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत परिवार उध्वस्त झाल्यानंतर दहशतवादी मसूद अझहरचा आक्रोश
नवी दिल्ली : भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याचं कुटुंब जवळपास उद्ध्वस्त झालं आहे. या कारवाईत अझहरच्या कुटुंबातील १० सदस्य आणि चार जवळचे साथीदार ठार झाले असून, याची स्वतः मसूद...
पहलगामच्या पीडितांना न्याय मिळाला; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ‘ऑपरेशन सिंदूर’चे समर्थन
नागपूर:भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला करत ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय वायुदलाच्या या निर्णायक कारवाईचे देशभरातून स्वागत होत असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील याला ठाम पाठिंबा दिला आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी सोशल मीडियावरून...
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचे कुटूंब उध्वस्त;भाऊ, बहिणीसह 14 जण ठार !
नागपूर : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मोठा घाव बसला आहे. भारतीय हवाई दलाच्या अचूक कारवाईत कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाचा मोठा हिस्सा संपला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मसूद अझहरच्या भाऊ, बहिणी आणि...
भारताचे पाकिस्तानला कडक उत्तर; ‘या’ दोन महिला अधिकाऱ्यांनी मांडली ‘ऑपरेशन सिंदूर’ची शौर्यगाथा
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात बदल्याची भावना धगधगत होती. आज या संतापाचे उत्तर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून दिले...
भारताचे‘ऑपरेशन सिंदूर’: पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ केले उद्ध्वस्त!
नवी दिल्ली: भारतानं पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या एअर स्ट्राईकमुळे भारतानं अवघ्या २३ मिनिटांत दहशतवाद्यांना जोरदार उत्तर दिलं. मंगळवारी रात्री दीड वाजता ही...
एम.डी. पावडर प्रकरणात गुन्हे शाखेची मोठी कारवाई : आरोपी अटकेत, २.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत एम.डी. (मेथेड्रोन) पावडर बाळगणाऱ्या आरोपीस अटक केली असून, त्याच्याकडून २.०५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक ६ मे २०२५ रोजी दुपारी १.०० ते २.३० दरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथक हे...
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लोकशाही बळकट करणारा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षांपासून आपण सारे याच क्षणाची वाट पाहत होतो. हा निर्णय लोकशाही व्यवस्थेला बळकट करणारा आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री व नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर...
बारावीच्या परीक्षेतील मनपाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार
नागपूर : बारावीत घवघवीत यश संपादित करीत मनपाच्या महाविद्यालयाचे नावलौकीक करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंगळवारी (6 मे) मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी अभिनंदन केले व पुढील...
महायुती एकत्र येऊन पुन्हा निवडणुका लढेल; मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत
नागपूर : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्यात चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले असून, जुन्या आरक्षणाच्या आधारेच या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
सरकार युद्धाचे धोरण स्वीकारत असेल तर काँग्रेसचा त्यांना पाठिंबा; विजय वडेट्टीवार यांचे विधान
नागपूर: केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना त्यांच्या सीमांचे संरक्षण अधिक कडक करण्याचे आदेश दिले असून, 7 मे रोजी संपूर्ण देशभर मॉक ड्रिल (सुरक्षा सराव) घेण्याचे निर्देश दिले आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या असून, काँग्रेस नेते आणि विरोधी...
नागपुरात एम.डी. पावडर विक्रीचा प्रयत्न उधळला; २.०३ लाखांच्या मुद्देमालासह एकाला अटक
नागपूर: शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुन्हा एकदा ठोस कारवाई करत एम.डी. (मेथेड्रॉन) पावडर विक्रीसाठी सज्ज असलेल्या एका इसमाला रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख ३...
नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा सज्ज; बंटी कुकडे यांचे विधान
नागपूर- सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश दिल्यानंतर नागपूर भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र उर्फ बंटी कुकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून, निवडणूक आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव सज्ज आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र...
नागपूरच्या जीरो माईल परिसरात वृद्ध महिलेची निर्घृण हत्या; अमानवीय कृत्याची भीती
नागपूर : शहराच्या मध्यवर्ती सीताबर्डीतील जीरो माईल परिसरात सोमवारी रात्री घडलेल्या एका अमानवी घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. सोमवारी सकाळी १०:३० वाजता, एका स्थानिक युवकाच्या माहितीवरून पोलिसांनी साठ वर्षांच्या एका महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. महिलेच्या डोक्यावर खोल जखमा...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र सरकारला आदेश
नवी दिल्ली- राज्यात तब्बल पाच वर्षांपासून प्रशासकांमार्फत चालविल्या जात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यांत अधिसूचना जारी करून, पुढील चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले. या...
नागपूरला डावलले….महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये होणार युद्ध सराव !
नागपूर – भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना केंद्र सरकारने देशभरात युद्ध सज्जता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर युद्धसराव घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या यादीतून नागपूरला वगळण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड यांसारखी शहरे या सरावात सहभागी होणार आहेत. सराव का केला...
नागपुरातील रोचलदास कपड्यांच्या दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
नागपूर -आज सकाळी नागपूरच्या तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्रसिद्ध रोचलदास कपड्यांच्या दुकानात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमुळे परिसरात एकच अफरातफर उडाली. पाच अग्निशमन गाड्यांची घटनास्थळी तात्काळ धाव- घटनेची माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या...
नागपूर कृषी महाविद्यालयातील वार्डनचा हलगर्जीपणा:वसतिगृहातील मुला-मुलींना रात्री उशिरा नेले सिनेमा पाहायला !
नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातील एक प्रतिष्ठित शासकीय कृषी महाविद्यालय असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सामान्यतः रात्रीच्या वेळी वसतिगृहातून विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास मनाई असते, पण येथे तर वसतिगृहाचा वार्डनच काही विद्यार्थ्यांना...
भारत-पाक तणाव; नागपूर सज्जतेच्या तयारीत,युद्धसराव होण्याची शक्यता
नागपूर-भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात युद्धसज्जतेचा माहोल तयार होत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल म्हणजेच युद्धपूर्व सराव करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार नागपूर जिल्ह्यातही लवकरच युद्धसराव होण्याची शक्यता असून, जिल्हा प्रशासन राज्य शासनाच्या अधिकृत...