पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल; महाराष्ट्रातील इंधनदर झाले स्वस्त!
मुंबई :सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंध असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आज (४ नोव्हेंबर २०२५) थोडीशी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम आता देशांतर्गत इंधनदरांवर दिसू लागला आहे. पेट्रोल-डिझेलचे नवीन दर दररोज सकाळी सहा वाजता...
सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांना विनम्र आवाहन
नागपूर,, मागील काही महिन्यांमध्ये श्वानदंशाच्या अनेक घटना नोंदविल्या गेल्या आहेत. त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना पाळीव कुत्रे असलेल्या घरांच्या परिसरात प्रवेश करताना असुरक्षित वाटते. सर्व नागरिकांना विनंती आहे की, आपल्या पाळीव प्राण्यांना योग्यरीत्या नियंत्रणात ठेवावे, जेणेकरून आमचे कर्मचारी आपले काम सुरक्षितपणे पार...
महाराष्ट्राचा पप्पू कोण,हे जनता ओळखते;चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
नागपूर : राज्यात मतचोरीच्या आरोपांवरून आता शिवसेना (उभयपक्ष) प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आमनेसामने आले आहेत. महाविकास आघाडीने १ नोव्हेंबर रोजी मुंबईत मतचोरीविरोधी आंदोलन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आणि...
नागपुरात ‘मिशन २०२७’ अंतर्गत भव्य विदर्भ आंदोलन; स्वतंत्र विदर्भासाठी १६ डिसेंबरला ‘लाँग मार्च’
नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीने (वि.रा.आ.स.) ‘मिशन २०२७’ जाहीर करत २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणारच, असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातून सुरू झालेली विदर्भ राज्याची चळवळ आता शहरी पातळीवर जोर धरत असून, १६ डिसेंबर...
नागपुरातील अनुराग झा क्रिएशन्सची रोमँटिक ड्रामा फिल्म ‘18 हार्टबीट्स’ ५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार
नागपूर : अनुराग झा क्रिएशन्सने आपल्या आगामी फीचर फिल्म ‘18 हार्टबीट्स’ च्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. हा एक रोमँटिक ड्रामा असून, याचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः अनुराग झा यांनी केले आहे. ही फिल्म भारतातील निवडक चित्रपटगृहांमध्ये ५ सप्टेंबर २०२५ रोजी...
भाजपाचा अजेंडा ट्रोलिंगचा, कायदेशीर पातळीवर लढा देणार; बच्चू कडूंचे विधान
अमरावती : अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. शेतकरी आंदोलन संपल्यानंतर त्यांनी स्पष्ट आरोप केला की, सोशल मीडियावर सुरू असलेली ट्रोलिंग मोहिम भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी रचलेली योजना आहे. कडू म्हणाले, “आमच्याविरोधात जाणूनबुजून...
नागपूर कुख्यात गुंड राजू भद्रेला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा;सर्व आरोपातून केले मुक्त!
नागपूर - सर्वोच्च न्यायालयाने आज पिंटू शिर्के हत्या प्रकरणात राजू भद्रे याला निर्दोष ठरवत सर्व आरोपांतून मुक्त केले आहे. हे निर्णय रीव्ह्यू पिटिशनवरील सुनावणीत देण्यात आले. राजू भद्रे यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा, वकील प्रफुल मोहगावकर आणि वकील...
नागपुरातील कुख्यात गुंड राजू भद्रेला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा;सर्व आरोपातून केले मुक्त!
नागपूर - सर्वोच्च न्यायालयाने आज पिंटू शिर्के हत्या प्रकरणात राजू भद्रे याला निर्दोष ठरवत सर्व आरोपांतून मुक्त केले आहे. हे निर्णय रीव्ह्यू पिटिशनवरील सुनावणीत देण्यात आले. राजू भद्रे यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा, वकील प्रफुल मोहगावकर आणि वकील...
‘जिल्हा व्यापार सुधार योजना 2025’; जिल्हाधिकाऱ्यांना मिळणार अधिक अधिकार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
मुंबई : राज्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि व्यापार सुलभतेच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलत महाराष्ट्र सरकारने ‘जिल्हा व्यापार सुधार कार्ययोजना 2025’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) अधिक अधिकार देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री...
पाकिस्तानकडून गुप्त परमाणु चाचण्या; डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक दावा
वॉशिंग्टन : माजी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या खुलाशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवली आहे. त्यांनी दावा केला आहे की, “पाकिस्तान सध्या गुप्तपणे अणु चाचण्या करत आहे.” ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे भारतातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एका मुलाखतीत...
शेतकऱ्यांना कर्जाच्या जोखडातून मुक्त केलेच पाहिजे; उद्धव ठाकरेंची सरकारला थेट चेतावणी
औरंगाबाद : राज्यातील अतिवृष्टीनंतर हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यापूर्वी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावेच लागेल, नाहीतर मी स्वतः गावोगावी जाऊन खरी परिस्थिती जनतेसमोर मांडीन.” उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकारने...
नागपूरच्या विकासासाठी बावनकुळेंची ‘त्रिसूत्री’ योजना; वाहतूक, शिक्षण-आरोग्य आणि पायाभूत सुविधा ठरतील प्रगतीचा नवा पाया!
नागपूर : नागपूरचा विकास अधिक वेगवान, समतोल आणि शाश्वत करण्यासाठी तीन प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे – सक्षम परिवहन व्यवस्था, गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य सेवा, आणि आधुनिक पायाभूत सुविधा. या त्रिसूत्रीच्या आधारे नागपूरला ‘स्मार्ट’ आणि ‘सस्टेनेबल सिटी’ बनविण्याचा...
महाराष्ट्रात तीन टप्प्यांत होणार नगर व जिल्हा परिषद निवडणुका; राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरू
मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा महत्त्वाचा अध्याय लवकरच सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य निवडणूक आयोगाने तीन टप्प्यांत निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील २९...
भारतीय महिला क्रिकेट संघाचा विश्वविजय; ‘हरमन’च्या नेतृत्वाखाली इतिहास रचत जिंकला विश्वचषक!
नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आपल्या अद्वितीय खेळाने रविवारी संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण दिला. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या ‘वुमन इन ब्लू’ संघाने...
एस.एन. विनोद म्हणजे पत्रकारितेतील निडरतेचं प्रतीक; नितीन गडकरींचा गौरवोद्गार
नागपूर : नागपूर प्रेस क्लब, सिव्हिल लाइन्स येथे शनिवारी सायंकाळी एक संस्मरणीय सोहळा पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक श्री एस. एन. विनोद यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभ व ‘स्मारिका’ प्रकाशन सोहळ्याने...
एनएमसी–ओसीडब्ल्यू तर्फे नागरिकांना अधिक प्रभावी संवादासाठी केवायसी (KYC) तपशील अद्ययावत करण्याचे आवाहन
नागपूर,: ग्राहकांना अधिक चांगला अनुभव आणि सुलभ “वन-टच” सेवा देण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून, नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर (NMC–OCW) यांनी जलग्राहकांची नोंद अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. एनएमसी–ओसीडब्ल्यू यांनी सर्व जलग्राहकांना आवाहन केले आहे की, त्यांच्या...
नागपुरात एसटी बसला आग; प्रवाशांचा थरकाप, जीव वाचवण्यासाठी खिडक्यांतून उड्या!
नागपूर : नागपुरात शनिवारी सकाळी एक भीषण प्रकार घडला. प्रवाशांनी गच्च भरलेल्या एसटी बसमध्ये अचानक धूर निघू लागल्याने अफरातफरी माजली. क्षणभरात बसमध्ये घबराट पसरली आणि प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी खिडक्यांतून उड्या मारत बाहेर पडले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना डीसीपी झोन-२ कार्यालयाजवळ घडली....
नागपुरात ‘प्रहार’चा जल्लोष; फडणवीसांच्या घोषणेनंतरबच्चू कडूंचा विजय उत्सव!
नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी नागपुरात सुरू असलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील तीव्र आंदोलनाला अखेर यश लाभले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा झालेल्या चर्चेनंतर ३० जूनपर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी केली जाईल, अशी...
आमदार रवि राणांना जीवे मारण्याची धमकी; प्रहार कार्यकर्त्याचा ‘सिर कलम’ करण्याचा व्हिडिओ व्हायरल!
अमरावती : भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यानंतर आता त्यांच्या पती व आमदार रवि राणा यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रहार संघटनेचा कार्यकर्ता प्रशांत डिक्कर याने सोशल मीडियावरून ही उघड धमकी दिली असून, त्याचा व्हिडिओ सध्या...
नागपूर हादरलं; सिझेरियननंतर चार मातांचा मृत्यू, लतामंगेशकर रुग्णालयातील घटना !
नागपूर : नागपूरमधील लतामंगेशकर रुग्णालयात अवघ्या महिनाभरात चार मातांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या सर्व महिलांनी सिझेरियन शस्त्रक्रियेच्या माध्यमातून बाळांना जन्म दिला होता. पण प्रसूतीनंतर काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाल्याने मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धक्कादायक घडामोडी- ऑक्टोबर...
अडचणींपासून पळू नका, निधड्या छातीने सामना करा केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद
नागपूर - प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात आणि आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर अडचणींचा सामना करावा लागतो. पण या अडचणींपासून पळून न जाता, अडचणींचा निधड्या छातीने सामना करा, असा मोलाचा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांना...





