नागपुरात पोलिसावर जीवघेणा हल्ला; कारच्या बोनटवर २५० मीटर फरफटत नेल्याची थरारक घटना!
नागपूर : शहरातील सक्करदरा परिसरात नाकाबंदी दरम्यान वाहतूक पोलिसावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहन तपासणीसाठी थांबण्याचा इशारा दिल्यानंतर कार चालकाने पोलिस कर्मचाऱ्यालाच धडक देत तब्बल २५० मीटरपर्यंत कारच्या बोनटवर फरफटत नेल्याने शहरात खळबळ उडाली आहे. जखमी...
इंधन बचतीसाठी महावितरणचे एक पाऊल पुढे! पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर सुरु
नागपूर: पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमिवर इंधन बचतीसाठी पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यास महावितरणने कृतीशिल प्रतिसाद दिला असून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश...
‘जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा’ महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दाखविली माणुसकी
नागपूर,: "जन सेवा ही परम सेवा" या ब्रीदवाक्याची प्रचीती आज नागपूरकरांना अनुभवायला मिळाली, नाईक तलाव परिसराची पाहणी करून मनपा मुख्यालयाच्या दिशेने येत असताना, शहराच्या प्रथम नागरिक मा. महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड आणि स्थायी समिती सभापती श्रीमती...
आशीनगर झोन मधे पावसाळी पूर्व दौरा
नागपूर, : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आशी नगर झोनचे सभापती श्री. आसिफ शेख यांच्या मार्गदर्शनात पावसाळ्यापूर्वी नदी व नाल्यांची पाहणी करण्यासाठी विशेष दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यामध्ये उत्तर नागपूरातील...
शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भासाठी जलसंधारणाच्या उपायांवर १७ मे रोजी नागपुरात राष्ट्रीय स्तरावरील मंथन
नागपूर : शेतकरी आत्महत्या-मुक्त विदर्भासाठी जलसंधारण हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो, या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत नागपुरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील भव्य ‘नागपूर जलसंवाद-२०२६’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री...
महापौर निता ठाकरे यांनी केली अंबाझरी तलावाची पाहणी
नागपूर: शहरातील ऐतिहासिक अंबाझरी तलावाला पडलेला जलपर्णीचा विळखा आणि तेथील सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी गुरुवारी(ता.१४) सकाळी अंबाझरी तलाव परिसराचा दौरा करीत पाहणी केली. तलावातील जलपर्णीमुळे होणारे जल प्रदूषण आणि नैसर्गिक हानी टाळण्यासाठी महापौर श्रीमती ठाकरे यांनी...
NEET परीक्षा रद्द प्रकरणावर राज ठाकरेंचा संताप; २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
मुंबई : NEET-UG २०२६ परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) कडून परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण व्यवस्थेवर जोरदार टीका केली आहे. “२२ लाख विद्यार्थ्यांचं आणि...
नागपुरात धावत्या व्हॅनला आग; चालकाने उडी मारून वाचवला जीव
नागपूर : शहरातील वाढत्या उकाड्यादरम्यान वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशातच गुरुवारी दुपारी नागपूरच्या वाठोडा चौक परिसरात धावत्या मारुती व्हॅनने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच संपूर्ण व्हॅन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. मात्र चालकाने प्रसंगावधान...
नागपुरात हत्यासत्र सुरूच; दगडाने ठेचून युवकाची हत्या; एमआयडीसी परिसरात खळबळ!
नागपूर : शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आधार नगरी, इसासनी परिसरात एका अज्ञात युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात...
इंडिगोवर नागपूरच्या वकिलाचा संताप; ३ वर्षांच्या चिमुकल्याला पालकांपासून दूर बसवलं,DGCA नियमांवरून वाद पेटला
नागपूर : विमान प्रवासादरम्यान एका तीन वर्षांच्या चिमुकल्याला आई-वडिलांपासून वेगळ्या सीटवर बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, नागपूरमधील एका वकिलाने इंडिगो विमान कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. बागडोगरा ते कोलकाता या प्रवासादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबतच विमान कंपन्यांच्या...
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना महावितरणतर्फे विनम्र अभिवादन
नागपूर: 'तेजस्वी पराक्रम आणि अदम्य साहसाचे प्रतीक' असलेले स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने आज त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. काटोल रोड येथील 'विद्युत भवन' या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शंभूराजांच्या देदीप्यमान इतिहासाला उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाच्या...
अकरावी प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक गोंधळ; विद्यार्थ्यांसह पालकही हैराण
मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला वेग आला असला, तरी तांत्रिक अडचणींमुळे राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आणि पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवेशासाठी दिलेला एकमेव हेल्पलाइन क्रमांक सतत व्यस्त लागत असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली...
दिल्ली, पंजाबसह महाराष्ट्रातही SIR ची तारीख जाहीर; निवडणूक आयोगाने 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांचे वेळापत्रक केले प्रसिद्ध
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली असून, देशातील 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादीची विशेष पडताळणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या टप्प्यात दिल्लीसह महाराष्ट्राचाही समावेश करण्यात आला आहे. दिल्लीची अंतिम...
नवी मुंबईत मध्यरात्री भीषण अपघात; भरधाव दुचाकीची कारला जोरदार धडक, एक गंभीर
नवी मुंबई : नवी मुंबईतील पामबीच मार्गावर मध्यरात्री भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील दुचाकीने कारला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून कार चालकालाही दुखापत झाली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सानपाडा येथील मोराज चौकात...
मुख्यमंत्री ‘बुलेट’वरून विधानभवनात; PM मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला फडणवीसांचा कृतीतून प्रतिसाद
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी दिलेल्या संदेशाला आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कृतीतून प्रतिसाद दिला आहे. नेहमीचा मोठा ताफा आणि कडक सुरक्षा व्यवस्थेऐवजी मुख्यमंत्री आज चक्क ‘बुलेट’ मोटारसायकल चालवत विधानभवनात दाखल झाले....
साताऱ्यात अवकाळी पावसाचा कहर; लक्ष्मी टेकडी परिसरातील ४० घरांचे नुकसान
सातारा : शहरातील सदर बाजार परिसरातील लक्ष्मी टेकडी भागात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे आणि वेगवान वाऱ्यामुळे झाडे तसेच विद्युत खांब कोसळून जवळपास ४० घरांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक...
लातूरात मध्यरात्री अवकाळी पावसाची हजेरी; उष्णतेपासून नागरिकांना दिलासा
लातूर : मे महिन्यातील वाढत्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या लातूरकरांना अखेर मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिला. दिवसभर कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र रात्री अचानक पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने...
झोपडपट्टीतून यशाची झेप: बेलतरोडी पोलिसांकडून महाकाली नगरातील 21 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
नागपूर : महाकाली नगरच्या झोपडपट्टीतील अरुंद गल्लीबोळांमध्ये, जिथे अनेकदा स्वप्नांपेक्षा जगण्याची लढाई अधिक कठीण असते, तिथेच 21 विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यशाची प्रेरणादायी कहाणी लिहिली आहे. आर्थिक अडचणी, सामाजिक आव्हाने आणि मर्यादित सुविधा यांवर मात करत या विद्यार्थ्यांनी...
नागपूर विमानतळाचा होणार मोठा विस्तार; केंद्र सरकारकडून आधुनिकीकरण प्रकल्पाला हिरवा कंदील
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग मिळत असताना महाराष्ट्रासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या आधुनिकीकरण आणि विस्तार प्रकल्पाला सार्वजनिक-खाजगी भागीदारी अर्थात PPP मॉडेलअंतर्गत मंजुरी...
नागपुरात दोन दिवसांपासून विवाहितेचा पाठलाग; पतीने रंगेहात पकडताच दुचाकी टाकून आरोपी फरार
नागपूर : शहरातील सदर परिसरातून महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेचा गेल्या दोन दिवसांपासून एक दुचाकीस्वार युवक पाठलाग करत होता. मात्र यावेळी महिलेच्या पतीने आरोपीला रंगेहात पकडले. घाबरलेल्या युवकाने स्वतःची दुचाकी घटनास्थळीच सोडून पळ काढला....
नागपुरात प्रेयसीला व्हिडीओ कॉल करून तरुणाची आत्महत्या
नागपूर : शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातील वादातून २० वर्षीय तरुणाने प्रेयसीला व्हिडीओ कॉल करत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू...





