Mumbai-Ahmedabad bullet train project gets all clearance from Maha Govt
![Mumbai-Ahmedabad bullet train project gets all clearance from Maha Govt](https://www.nagpurtoday.in/wp-content/uploads/2022/07/Mumbai-Ahmedabad-bullet-train-project-gets-all-clearance-from-Maha-Govt-418x215.png)
Mumbai: The Maharashtra Government has given all the clearances for expediting the Mumbai-Ahmedabad bullet train project, Deputy Chief Minister Devendra Fadnavis said on Thursday. The development comes barely a fortnight after the change in government in the state. The previous Maha...
36 जिल्ह्यातील 497 सिनेमागृहात ‘ऊरी’ सिनेमा मोफत दाखविणार – संभाजी पाटील-निलंगेकर
मुंबई: देशभरात २६ जुलै हा दिवस'कारगिल विजय दिन' म्हणून साजरा केला जातो. कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान वृध्दींगत व्हावा याकरीता 36 जिल्हयातील 497 सिनेमागृहांमध्ये 'ऊरी - द सर्जिकल स्ट्राईक ' या सिनेमाचे...
Major fire breaks out in south Mumbai’s Scindia House
Mumbai: A massive fire has broken out at Scindia House office building near south Mumbai's Ballard Estate Area. According to officials, the fire has been designated at Level-2 and five fire tenders have been rushed to the spot. No casualties...
कुख्यात गुंड फरीद तनाशा हत्या प्रकरणी ६ जणांना जन्मठेप
मुंबई : अंडरवर्ल्ड गँगस्टर फरीद तनाशा हत्या प्रकरणातील ११ आरोपींना मुंबईतील मकोका कोर्टाने आज शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी न्यायाधीश एस.एम. भोसले यांनी ११ आरोपींपैकी ६ जणांना जन्मठेप तर ५ जणांना १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तनाशा हा अंडरवर्ल्ड डाॅन...
Fire Breaks Out In Coach Of Solapur Express At CST Railway Yard In Mumbai
Mumbai: A fire broke out on a train at Mumbai's Chhatrapati Shivaji Terminus (CST) railway yard on Tuesday afternoon. In visuals on TV, scores of firemen were trying to put out the fire on a coach of the Solapur Express, which...
एव्हरेस्ट सर करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा २५ लाख देऊन गौरव – सुधीर मुनगंटीवार
मुंबई: मिशन शौर्य अंतर्गत एव्हरेस्ट सर करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील 5 आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविले जाणार असल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आज यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री...
लिंगबदल : ललिताची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी
मुंबई: बीडमधील पोलिस शिपाई ललिता साळवेची ललित कुमार बनण्याची पहिली शस्त्रक्रिया शुकव्रारी मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात झाली. सहा डॉक्टरांच्या पथकाने केलेली चार तासांची शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. ललिताची प्रकृती सामान्य काही दिवस तिला रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. 'जेनिटल रिकन्स्ट्रक्शन सर्जरी'च्या प्रक्रियेतील ही...
पाकिस्तान/बांग्लादेशातून भारतात आलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व प्रदान – डॉ. रणजित पाटील
मुंबई: पाकिस्तान व बांग्लादेशातून भारतात आलेल्या आठ हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना आज गृह राज्यमंत्री (शहरे) यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. पूर्वीपासून पाकिस्तानात राहिलेले व आता भारतात वास्तव्यास असलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला होता. सन...
राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांचे पालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन
मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीए यांच्यातील वादामुळे कुर्ला येथे मिठी नदीच्या शेजारी बांधण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका डॉ.सईदा खान यांनी पालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन पुकारले आहे. संरक्षक भिंतीसाठी पायलिंग...
निवडणूक आयोगाने इथून पुढच्या सर्व निवडणूका बॅलेट पेपरवर घ्याव्यात – जयंत पाटील
मुंबई: ईव्हीएमवर लोकांचा विश्वास नाही. ईव्हीएम मॅनेज केले जावू शकते हे या देशातील अनेक मोठे मान्यवर लोकं बोलत आहेत. त्यामुळे ईव्हीएमचा निवडणूक आयोगाने हा आग्रह सोडून दयावा आणि पुन्हा एकदा बॅलेटपेपरचा वापर करावा. पेपर मोजायला वेळ लागेल. लोकांच्या मनातील शंका...
वर्दीत भीक मागण्याची परवानगी द्या, हवालदाराचे फडणवीसांना पत्र
मुंबई: मुंबई पोलिसांच्या एका हवालदाराने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्दी घालून भीक मागण्याची परवानगी द्यावी अशी परवानगी मागितली आहे. ज्ञानेश्वर अहिरराव असे या पोलिस हवालदाराचे नाव आहे. मागील तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली...
भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगतीः अशोक चव्हाण
मुंबई: भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती झाली असून विद्यमान सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे एकही धोरण राबविले नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हे सरकार घालवावेच लागेल अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. आज टिळक भवन दादर येथे...
मुंबई पुलिस को दिये गए अपने बयान में कपिल शर्मा ने अपनी तबाही की दास्तान बयान की है
मुंबई: मुंबई पुलिस को दिये गए अपने बयान में कपिल शर्मा ने अपनी तबाही की दास्तान बयान की है अपने बयान में कपिल में प्रीती को साज़िशकर्ता बताया और अपनी तबाही का ज़िम्मेदार भी प्रीती को ही बताया। कपिल ने...
राज्यातील २५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई: राज्य सरकारने आज राज्यातील तब्बल २५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये अतिक्रमणविरोधी कारवाईच्या धडाक्यामुळं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची अखेर बदली झाली आहे. त्यांच्या जागी गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुधाकर शिंदे...
Tata Projects Ltd bags two Mumbai Metro projects worth Rs 1048 crore
File Pic Mumbai: Tata Projects Ld on Friday said that its joint venture with China Harbour Engineering Company (TPL-CHEC) has bagged two projects of Mumbai Metro worth Rs 1,048 crore. The company said it received the Letter of Award for...
6 नगरपालिकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची धूळधाण; 4 नगराध्यक्ष भाजपाचे, 1 स्वाभिमान तर 1 अपक्षांचा
मुंबई: भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकांमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. 6 पैकी 4 नगरपालिकांमध्ये सत्ता काबीज केली असून, एका ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचा तर एका ठिकाणी शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष झाला आहे. आज ज्या 6 नगरपालिकांचे निकाल हाती...
महाड चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी जल शुद्धीकरण यंत्र बसविणार – राज्यमंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या चवदार तळ्याच्या साक्षिने सामाजिक क्रांतीची सुरुवात केली त्या महाड येथिल चवदार तळ्याला केवळ ऐतिहासिकच नव्हे तर धार्मिक महत्वही प्राप्त झाले आहे. या तळ्याल्या भेट द्यायला जगभरातून आंबेडकर अनुयायी येत असतात. इथले पाणी श्रद्धेने पितात....
Two alleged sex workers die after falling from Mumbai building during raid
Mumbai: Two women, allegedly sex workers, died after falling from the third floor of a building while trying to escape a police raid in Grant Road area of south Mumbai, an official said today. The incident took place at Om Building...
Mumbai airport to remain closed between 11 am and 5 pm
Mumbai: Runway at Mumbai airport to remain closed between 11 am and 5 pm for maintenance work today and tomorrow. No flights have been scheduled in this period to or from Mumbai airport. The routine exercise is being done to remove...
सत्तेसाठी सगळे लांडगे एकत्र आलेत, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर घणाघाती टीका
मुंबई: भाजपाच्या 38व्या स्थापना दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लांडग्यांची उपमा देत हल्लाबोल केला आहे. सगळे लांडगे आता सत्तेच्या शिकारीसाठी एकत्र आले आहेत. पण हे लांडगेच उद्या दंगली घडवतील, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा...
आम्ही आरक्षण कधीही हटवणार नाही आणि कोणाला हटवू देणार नाही – अमित शाह
मुंबई: भारतीय लोकशाहीच्या इतिहासात भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वाधिक बलिदान दिले आहे. आज मोदींच्या नेतृत्वात देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कमळ फुललेले दिसतंय. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वाधिक बलिदान दिले आहे. आज मोदींच्या नेतृत्वात देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कमळ फुललेले दिसतंय. हा अत्यंत कठिण प्रवास...