वीज हानी 15 टक्क्यांपर्यंत आणा – ऊर्जामंत्री

मुंबई: वीज वितरण हानी 15 टक्क्यांवर आणायची आहे. कर्मचारी संघटनांनी वीज हानी कमी करण्यासाठी गांभीर्याने विचार करावा. भावनात्मक न होता वस्तुस्थिती लक्षात घ्या आणि वीज हानी 15 टक्क्यांवर कसे आणणार याचा प्रस्ताव द्या. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा चर्चा करु, तो...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Monday, March 12th, 2018

काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार कुमार केतकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई: काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार कुमार केतकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज विधानमंडळात निवडणूक निर्णय अधिका-यांकडे दाखल केला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक...

By Nagpur Today On Monday, March 12th, 2018

किसानों के प्रतिनिधि मंडल के साथ चल रही सभी दलों की मीटिंग, सीएम फडणवीस कर रहे नेतृत्व

महाराष्ट्र के विभिन्न हिस्सों के 35000 से अधिक किसान रविवार को मुंबई पहुंच गए। अपनी विभिन्न मांगों को लेकर ये किसान 6 मार्च को नासिक से मार्च पर निकले थे। राज्य सरकार ने प्रदर्शनकारियों की मांगों को पूरा करने का...

By Nagpur Today On Saturday, March 10th, 2018

जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी ‘टिच इन इंडिया’ची गरज – राज्यपाल चे.विद्यासागर राव

मुंबई: जगभरातील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी 'मेक इन इंडिया' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी 'टिच इन इंडिया' ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. आयआयटी मुंबईचा 59 व्या...

By Nagpur Today On Friday, March 9th, 2018

‘अर्थ’हीन अर्थसंकल्पः अशोक चव्हाण

मुंबई: कोणतीही ठोस आकडेवारी न देता केवळ ‘पुरेशी’ तरतूद या शब्दाचा भडीमार करून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ‘अर्थ’हीन असून भाजप सरकारने राज्याला आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे, अशी प्रखर टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा....

By Nagpur Today On Friday, March 9th, 2018

ऊर्जाक्षेत्र मजबूत व रोजगार निर्मिती करणारा अर्थसंकल्प – ऊर्जा मंत्री बावनकुळे

मुंबई: शासनाच्या विविध योजना व प्रकल्पातून रोजगार निर्मिती करणारा तसेच ऊर्जा क्षेत्राला मजबूत करणारा व सौर ऊर्जेला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. कृषी क्षेत्रासाठी विविध योजना जाहीर करून शेतकऱ्यांचे उत्पादनवाढीचे प्रयत्न या अंदाजपत्रकातून करण्यात आला...

By Nagpur Today On Thursday, March 8th, 2018

काँग्रेस आमदार आसिफ शेख यांना हत्येची धमकी देणारे अजून मोकाट कसे?: विखे पाटील

मुंबई: मालेगावचे काँग्रेस आमदार आसिफ शेख यांना जीवे मारण्याची धमकी देणारे आरोपी अजून मोकाट कसे? असा प्रश्न उपस्थित करून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकार वैचारिक दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला. आ. आसिफ शेख यांना नुकतीच फेसबुक...

By Nagpur Today On Wednesday, March 7th, 2018

धर्मा पाटील जमीन मोबदला प्रकरण: निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करणार – ऊर्जामंत्री

मुंबई: धुळे जिल्ह्यातील मौजा विखरण येथील धर्मा मंगा पाटील जमीन मोबदला प्रकरणी निवृत्त न्यायाधीशा मार्फत चौकशी करण्यात येऊन तीन महिन्यात ही समिती अहवाल देईल अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली. सत्ताधारी व विरोधी पक्षाचा एकत्रित 293 च्या प्रस्तावावर...

By Nagpur Today On Wednesday, February 28th, 2018

विरोधकांसमोर सरकार झुकले, लाळ्या-खुरकत लसीकरण मोहिमेतील विलंबासाठी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार!

मुंबई: विरोधी पक्षांनी विधानसभेत प्रचंड दबाव निर्माण केल्याने जनावरांना दिल्या जाणाऱ्या लाळ्या-खुरकत लसीकरण मोहिमेतील विलंबासाठी कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा पशू संवर्धन राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी आज केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व विरोधी पक्षातील इतर आमदारांनी मांडलेल्या...

By Nagpur Today On Tuesday, February 27th, 2018

टी सीरीज तर्फे प्रकाशीत करण्यात आलेल्या व्हिडीओबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावेः सचिन सावंत

मुंबई: टी सीरीज तर्फे युट्युब व अन्य समाजमाध्यमांवर प्रकाशीत करण्यात आलेल्या व्यवसायिक व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांना नाचताना, गाताना दाखवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करून या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते...

By Nagpur Today On Tuesday, February 27th, 2018

कमला मिल्स अग्निकांड के लिए पिछली सरकार जिम्मेदार: फडणवीस

मुंबई: महाराष्ट्र सरकार मुंबई के कमला मिल अग्निकांड मामले को लेकर मिल की जमीन के पुर्निवकास में खामियों की जांच करेगी। यह घोषणा महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज की। उन्होंने इस घटना के लिए पूर्ववर्ती सरकार की गलत...

By Nagpur Today On Saturday, February 24th, 2018

राज्याचे नगरविकास खाते बिल्डरांसाठीच चालवले जात आहे का? : सचिन सावंत

मुंबई: ऑक्टोबर २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेने २०३४ सालापर्यंतचा विकास आराखडा सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांनीही सहा महिन्यात तो मंजूर केला जाईल असे आश्वासन दिले असताना सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या विकास नियंत्रक नियमावलीमध्ये बदल करणा-या अधिसूचनांच्या मसुद्याचा या सरकारने सपाटाच...

By Nagpur Today On Friday, February 23rd, 2018

मनसेचे नेते नितीन नांदगावकरांनी टॅक्सी चालकाला काढायला लावल्या उठाबशा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी मुंबईतील बेशिस्त टॅक्सी चालकांना धडा शिकवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी एका युनिफॉर्म आणि बॅज नसलेल्या चालकाला उठाबशा काढायला लावल्याची घटना आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केला...

By Nagpur Today On Tuesday, August 29th, 2017

हादसे का शिकार हुई नागपुर-मुंबई दुरंतो एक्सप्रेस, इंजन समेत 6 कोच पटरी से उतरे

मंगलवार सुबह देश एक और रेल हादसे का गवाह बना। महाराष्ट्र में मुंबई-नागपुर दुरंतो एक्सप्रेस टिटवाला के पास पटरी से उतर गई है। मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक इस घटना में इंजन समेत 6 डिब्बे पटरी से उतर गए। हादसे में...