काँग्रेस अध्यक्षपदी खा. राहुल गांधींच्या निवडीने लाखो कार्यकर्त्यांच्या आकांक्षा पूर्ण!: विखे पाटील
नागपूर: काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी खा. राहुल गांधी यांची निवड झाल्यामुळे देशभरातील लाखो कार्यकर्त्यांच्या आकांक्षा पूर्ण झाल्या असून, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. खा. राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध...
आकडेवारीचा घोळ पुरे करा; सरसकट कर्जमाफी जाहीर करा!: विखे पाटील
नागपूर: शेतकरी कर्जमाफी योजनेत सरकारने घोळ घातल्यामुळे अजूनही शेतकऱ्यांचे थकित कर्ज संपलेले नाही. कर्जमाफी न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, आता शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील...
१ लाख शेतक-यांना १९ हजार ५३७ कोटी रुपये मंजुर केल्याचा सरकारचा दावा खोटा – राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी: कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकारने शेतक-यांची फसवणूक केली असून, सरकारकडून कर्जमाफीचे सातत्याने बदलनारे आकडेच योजनेचे अपयश दाखवून देत आहेत. ४१ लाख शेतक-यांना १९ हजार ५३७ कोटी रुपये मंजुर केल्याचा सरकारचा दावा खोटा आहे. कर्जमाफी योजनेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नसल्यामुळेच, राज्यातील...
‘शाळाबंदी’मुळे एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही, असे प्रतिज्ञापत्र सरकार देणार का?
मुंबई: कमी पटसंख्येची सबब सांगून राज्यातील 1 हजार 314 मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा सरकार करीत असले तरी यातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही, असे प्रतिज्ञापत्र...
कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाने कालबध्द कृती आराखडा जाहीर करावा!: विखे पाटील
मुंबई: राज्यातील वाढते कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारने कालबध्द कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विखे पाटील यांनी आज कुपोषण व बालमृत्यू तसेच नाशिक जिल्हा सामान्य रूग्णालयात 5 महिन्यांमध्ये 225 बालकांचा...
…म्हणून उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाही!: विखे पाटील
नाशिक: पावसाच्या काळात घराबाहेर पडू नका, या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचे तंतोतंत पालन शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी केले. त्यामुळेच मुंबईकरांची झालेली अवस्था पाहण्याचे धाडस ते करू शकले नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तसेच न्यायमूर्तींवर हेतुआरोप करणाऱ्या राज्याच्या महाधिवक्तांविरोधात...
शिवसेनेच्या ‘डॅमेज कंट्रोल’साठी उद्योग मंत्र्यांच्या राजीनाम्याचे नाटक!: विखे पाटील
File Pic मुंबई: सततच्या दुटप्पी भूमिकेमुळे जनमानसात शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली असून, ‘डॅमेज कंट्रोल’साठी शिवसेनेने उद्योग मंत्र्यांच्या राजीनाम्याचे नाटक केल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, विरोधी पक्षांनी पुराव्यांसह आरोप करून...
इंदिराजी देशातील आजवरच्या सर्वात लोकप्रिय व शक्तीशाली पंतप्रधान!: विखे पाटील
मुंबई: स्व. इंदिरा गांधी या देशातील आजवरच्या सर्वात लोकप्रिय व शक्तीशाली पंतप्रधान असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. इंदिराजी गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज विधानसभेत सरकारने मांडलेल्या गौरव प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. आपल्या भाषणामध्ये विखे पाटील यांनी...
गृहनिर्माण मंत्र्यांचा खुलासा समाधानकारक नाही! : राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई: राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी विधानसभेत केलेला खुलासा समाधानकारक नाही. त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले असले तरी अजूनही अनेक प्रश्नचिन्ह कायम असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. विखे पाटील यांनी मंगळवारी सकाळी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले...
एमआयडीसीच्या जमिनी विनाअधिसूचित करण्यात मोठा गैरव्यवहार!
मुंबई: सन 2015 ते 2017 दरम्यान राज्य सरकारने उद्योगांसाठी अधिसूचित केलेल्या जमिनीपैकी 90 टक्के विनाअधिसूचित करण्यात आली असून, यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला. या प्रकरणी उद्योग मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशीही...
मोपलवारांचा न्याय प्रकाश मेहतांना का नाही?: विखे पाटील
मुंबई: भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपानंतर सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना पदच्युत करण्याचा न्याय राज्य सरकारने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना का लावला नाही, अशी संतप्त विचारणा करून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मेहतांचा राजीनामा होईस्तोवर कामकाज न चालू देण्याचा...
पाठ्यपुस्तकात इंदिरा गांधी व राजीव गांधींच्या अवमानजनक उल्लेखावरून विधानसभेत गोंधळ
मुंबई: राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नववीच्या पुस्तकात देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्याविषयी अवमानजनक माहिती प्रकाशित केल्याच्या मुद्यावरून बुधवारी विधानसभेत जोरदार गोंधळ झाला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती. याबाबत बोलताना...
बिल्डरांच्या नफ्यासाठी नागरी हितांचा बळी देणे अन्याय्य!: विखे पाटील
मुंबई: मुंबई व इतर मोठ्या शहरांमध्ये बिल्डर सुसाट वेगाने टोलेजंग इमारती उभ्या करीत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाढणारी वाहतूक, सांडपाण्याची व्यवस्था आदी पायाभूत सुविधांवर ताण येऊन शहरांचे व्यवस्थापन कोलमडून पडताना दिसते आहे. बिल्डरांच्या नफ्यासाठी नागरी हितांचा बळी देणे अन्याय्य असून, यासंदर्भात...
पंढरपूरमध्ये वारक-यांच्या सेवेतून बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृती जतन करणार: राधाकृष्ण विखे पाटील
पंढरपूर: पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी संत सेवा करताना वारकऱ्यांना पंढरपुरात चांगल्या सुविधा निर्माण होण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न केले. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी वैष्णव सदन उभारण्यात आले असून भक्त निवासाची उभारणी करून पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृती जतन करणार असल्याचे...
लाठीहल्ला करुन अशोक मोरे या शेतक-याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी – राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई: शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावाच्या आंदोलनावर अमानुष लाठीहल्ला करुन अशोक मोरे या शेतक-याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सरकारने अधिक वेळ न घालवता तातडीने कर्जमाफीची घोषणा करावी,...
जीएसटी मंजूर होणे ही काँग्रेसचीच उपलब्धी!: विखे पाटील
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेसह देशभरात जीएसटीला मिळालेली मंजुरी ही काँग्रेसचीच उपलब्धी असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. या विधेयकाला विधानसभेत मंजुरी मिळाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारने जीएसटी विधेयक...
भाजप प्रदेशाध्यक्ष खा. दानवेंच्या विधानाबाबत भूमिका स्पष्ट करा!
मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी शेतकऱ्यांप्रती केलेला शिवराळ भाषेचा वापर म्हणजे अक्षम्य अनास्था व कोडगेपणाचे प्रतिक असून, या विधानाबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. खा. दानवे पाटील...
Govt is diverting the core issue by raising questions over Sangharsh Yatra: Vikhe-Patil
Nagpur: The ‘Sangharsh Yatra,’ called Chanda to Banda, being undertaken by Opposition parties led by Congress and NCP to express solidarity with farmers over the demand of loan waiver, reached Nagpur on Friday. During the Yatra, public meetings were held...
संघर्ष यात्रा पर सवाल उठाकर सरकार मुद्दे से ध्यान भटका रही है – विखे पाटील
नागपुर: किसानों की क़र्ज़माफ़ी के लिए विपक्षी दलों द्वारा निकाली गई संघर्ष यात्रा शुक्रवार को नागपुर पहुँची। इस दौरान बुटीबोरी और कोंढाली में सभा का भी आयोजन किया। यात्रा का मार्ग शहर की स ये यात्रा ग़लत नहीं बाहरी सीमा...
Oppn leader Vikhe Patil taunts Shiv Sena to leave govt. over Maratha reservation
Nagpur: As a 'silent (mook) Maratha morcha disrupts traffic completely in Nagpur today, the MLAs sitting in the Vidhan Sabha and parishad are anything but silent and peaceful about it. After Sena MLA Pratap Sarnaik, and Ministers Eknath Shinde and Gulabrao...
काले धन से करें कर्जमाफी
नागपुर: विधानसभा में विपक्ष के नेता राधाकृष्ण पाटिल ने कहा कि नोटबंदी के माध्यम से जमा हुए कालेधन से सरकार ने किसानों का कर्ज माफ कर देना चाहिए. 2 वर्षे का कार्यकाल पूरा होने के बाद भी सरकार के काम...

