
नागपूर : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरीही लोकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबार घेण्याचे ठरविले आहे. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी १० ते २ या दरम्यान कोराडी येथील कार्यालयात ते नागरिकांना भेटणार आहेत.
नागपूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना या जनता दरबारात उपस्थित राहून त्यांच्या समस्या मांडता येतील.
मागील १५ वर्षांतील आमदारकी व अलिकडील ५ वर्षांतील मंत्री पदाच्या कार्यकाळाचा प्रशासकीय अनुभव लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून माझे हे कर्तव्य आहे. असे बावनकुळे यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
दुकान के बोर्ड को लेकर विवाद #nagpurnews #viral #vivad #crime #marpeet #latestnews
Nagpur’s Emerging Markets: Opportunities, Challenges & Future Growth | Interview with Pankaj...
इंस्टाग्राम फ्रेंडशिप बनी खूनी टकराव की वजह... #nagpurnews #crime #instagram #friendship #latestnews
कमाल चौक स्थित हैमर्स कैफे पर पांचपावली पुलिस का छापा #nagpurnews #hukka...
₹50 के विवाद में खूनी हमला ! #nagpurnews #crime #murdernews #newsupdate




