Published On : Thu, Sep 18th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात खापरखेडा हत्या प्रकरणाचा उलघडा; मित्रानेच मित्राच्या ११ वर्षीय मुलाचा केला खून!

नागपूर: नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे मित्रांनी आपल्या मित्राच्या मुलाचे अपहरण केले, नंतर रक्कम मागितली, न मिळाल्यामुळे ११ वर्षीय मुलाची हत्या केली आणि मृतदेह जंगलात फेकला.

घटना खापरखेडा भागातील असून, मृत मुलाचे नाव जीत युवराज सोनेकर असून तो सध्या सहावी मध्ये शिकत होता. रोजच्या प्रमाणे शाळेतून परत येत असताना राहुल पाल, यश वर्मा आणि अरुण भरतीय यांनी त्याला अपहरण केले. मुला घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी शोध सुरू केला आणि गमावल्याची तक्रार पोलिसात नोंदवली.

Gold Rate
May 04- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,50,400 /-
Gold 22 KT ₹ 1,39,900 /-
Silver/Kg ₹ 2,47,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काल संध्याकाळी जंगलात बकरी चरवत असलेल्या एका चरवाह्याला एक बोरा दिसला, त्यात मृतदेह सापडला. त्वरित पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिस तपासात समोर आले की, जीतच्या वडिलांचे नाव युवराज सोनेकर असून, आणि ह्या हत्येचा मुख्य मास्टरमाइंड राहुल पाल हा त्यांच्या आधीचा मित्र होता. गेल्या ७–८ वर्षांपासून त्यांचा संबंध होता. राहुलला माहिती मिळाली होती की युवराज यांनी करोडों रुपयांची शेती केली आहे. त्यामुळे राहुलने आपल्या मित्रांसोबत मिलून जीतचे अपहरण करून वडिलांकडून ५ लाख रुपये मागण्याचा कट रचला, पण रक्कम न मिळाल्यामुळे त्यांनी मुलाचा खून केला आणि शव जंगलात फेकला.

या प्रकरणी नागपूर पोलिसांनी तिघांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement