Published On : Thu, Feb 4th, 2021

शहर की जनता को अंधेरे में ढकेलने का निर्णय : महापौर

Advertisement

नागपूर सुधार प्रन्यास बर्खास्तगी वापस लेने को निर्णय की निंदा

नागपूर: नागपूर महानगरपालिकाके महापौर श्री. दयाशंकर तिवारी ने महाराष्ट्र सरकार के नागपूर सुधार प्रन्यास को बरखास्त करने के पहले के निर्णय को वापस लेने के लिए राज्य सरकार की निंदा की है.

श्री. तिवारी ने कहा कि वर्तमान सरकार ने शहर की जनता को काले अंधेरे में ढकेलने का निर्णय लिया है. नागपूर सुधार प्रन्यास की गलत कार्यप्रणाली के कारण शहर में अनधिकृत ले-आऊट की संख्या बढ गई थी, इसलिए तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस के नेतृत्व वाली राज्य सरकार ने सुधार प्रन्यास के महानगरपालिका में विलीनीकरण की प्रक्रिया को आगे बढाया था.

क्रमश: यह प्रक्रिया जारी थी परंतु आश्चर्य हो रहा है कि वे राजनीतिक पक्ष जिन्होंने सुधार प्रन्यास की गलत कार्यप्रणाली के कारण अनेक आंदोलन किये उन्ही राजनीतिक दलों के नेतृत्व में फिरसे प्रन्यास को जिंदा करने का निर्णय लिया गया. इस शहर की जनता को फिर से उस काले अंधेरे में वापस भेजनेवाला निर्णय राज्य सरकार ने लिया है.

शहरातील जनतेला अंधारात लोटणारा निर्णय : महापौर दयाशंकर तिवारी

नासुप्र बरखास्ती निर्णय मागे घेण्याच्या भूमिकेचा नोंदविला निषेध
महाराष्ट्र शासनाने नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याचा घेतलेला निर्णय पुन्हा मागे घेण्याच्या शासनाच्या भूमिकेचा महापौर दयाशंकर तिवारी यांनी निषेध नोंदविला. विद्यमान महाराष्ट्र सरकारने शहरातील जनतेला अंधारात लोटण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या चुकीच्या कार्यप्रणालीमुळे शहरातील अनधिकृत ले-आऊटची संख्या वाढली होती. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री श्री.देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने ना.सु.प्र.चे महानगरपालिकेमध्ये विलीनिकरणाची प्रक्रिया सुरु केली होती. ज्या राजकिय पक्षांनी ना.सु.प्र.च्या चुकीच्या कार्यप्रणाली विरोधात अनेक आंदोलन केले, त्याच राजकीय पक्षांच्या नेतृत्वात पुन्हा ना.सु.प्र.चे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरातील जनतेला पुन्हा एकदा अंधारात लोटण्याचा हा प्रकार आहे, असेही ते म्हणाले.