Published On : Mon, Jun 28th, 2021

काँग्रेस चे केंद्र सरकार विरोधात रामटेक येथे आंदोलन.

Advertisement

रामटेक-ओबीसीं चे राजकीय आरक्षण घालविण्याचे पाप केंद्रातील मोदी सरकार व तात्कालीन फडणवीस सरकारचेच आहे.

राज्यात चक्काजाम आंदोलन करून , भारतीय जनता पार्टी सोंग करीत आहे*ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जवाबदार असल्याचे काँग्रेस नेते.

गजू यादव म्हणाले. आंदोलन स्थळी गांधी चौकात ह्यावेळी नगरसेवक दामोदर धोपटे, सचिन किरपान, शोभाताई राऊत, शुभांगी रामेलवार, शंकर होलगिरे,नंदकिशोर सहारे , दिलीप चवडे , पिंटू नंदनवार , कैलास बागडे , अभिषेक डहारे , वाहाब शेख , नाना चांदेकर , शिवराम महाजन , अनिल बंधाटे , अभिनव चौधरी ,