नागपूर : पुण्यातील जमीन घोटाळ्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं आहे की, “दोषी कोणताही असो, त्याला अजिबात सोडले जाणार नाही.”
फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करणार आहे. चौकशीत जर कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची भूमिका संशयास्पद आढळली, तर त्याच्यावर कडकात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
उपमुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, सरकार कोणालाही राजकीय संरक्षण देणार नाही. दोषी ठरलेल्या व्यक्तीचं पद किंवा प्रभाव त्याला वाचवू शकणार नाही.
राज्यातील या मोठ्या जमीन घोटाळ्याबाबत फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे आता कारवाईच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
छात्र आंदोलन को राजनीतिक रंग देना दुर्भाग्यपूर्ण #ChandrashekharBawankule #MaharashtraNews #protest
दिल्ली आंदोलन के बाद नागपुर युवक का बड़ा दावा! #nagpurnews #StudentProtest #connaughtplacedelhi
अमरावती में आंबेडकरी संगठनों का विशाल मार्च #vidarbhanews #amravati #vidarbha #newsupdate
अमरावती में कांग्रेस का जोरदार विरोध प्रदर्शन #vidarbhanews #amravati #newsupdate #maharashtranews
छात्रों का मुद्दा उठते ही भावुक हुए अन्ना हजारे! #AnnaHazare #Maharashtra #Protest...
नागपुर में एंटी नारकोटिक्स टीम का बड़ा एक्शन! #NagpurNews #MDDrugs #AntiNarcotics #CrimeNews





