नागपुर– सावरबांधे लेआऊट झेंडा चौक येथे सायंकाळी 7:00 समस्त नागरिकांनी सोशल डिस्टेंसिंग चे पालन करून गालवान खोऱ्यामध्ये घडलेल्या हिंसक हल्ल्यात शाहिद झालेल्या सैनिकांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .सुरवातीला राहुल खळतकर यांनी देशभक्ती गीत सादर केले . प्रास्ताविकात राजाभाऊ रेवतकर म्हणाले अशी परकीय आक्रमणे थांबण्यासाठी, आज समाजाने एकत्रीत येणे गरजेचे आहे . परकीय वस्तूंचा वापर थांबवावा . गरज नसताना गाड्यांचा वापर करू नये .
निलेश देशमुख यांनी नागरिकांमध्ये देशभक्ती जागृत करून चिनी वस्तूंचा त्याग करण्याचे आवाहन केले .राजेश नेरकर यांनी सुद्धा आपल्या वक्तव्यातून या भ्याड हल्ल्याबाबत तीव्र निषेध व्यक्त केला . कार्क्रमाला राकेश कुमार जयस्वाल, राहुल सुलतान, रितेश जयस्वाल, मनोहरराव सावरबांधे, अमित जयस्वाल, राजाभाऊ रेवतकर, वासुदेवराव रक्षक, अरुणराव खळतकर, मधुकरराव वानखेडे, रवींद्र चाम यांची प्रमुख उपस्थिती होती .राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता झाली .
RTMNU के परीक्षा सिस्टम पर फिर उठे सवाल; एडमिट कार्ड में गलत...
संविधान चौक पर सीजेपी का प्रदर्शन #nagpurnews #cockroachjanatapartyprotest #latestnews #newsupdate
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 16 JUNE 2026 #news...
अजनी में युवक से 4 लाख अधिक की लूट.. #crime #nagpurnews #accusedarrest...
टिमकी चीमाबाई पेठ में 6 घरों में चोरी.. #crime #nagpurnews #accusedarrest #latestnews
16 नगरसेवकों ने गुटनेता बदलने की मांग ... #latestnews #politicsnews #maharashtranews #maharashtra








