
कामठी: तालुक्यातील वरंभा गावात वाघाची दहशत पाहायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी वाघाचं दर्शन होत आहे.
त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. वरंभा गावात श्रावण सदाशिव मोहूर्ले यांच्या शिवारात बांधलेल्या दोन गायींवर वाघाने हल्ला करत त्यांना ठार केले.
वाघाच्या मुक्त संचारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शेकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. मजूरही शेतात जाण्यास घाबरत आहेत. परिणामी शेती कामे खोळंबली आहेत.
या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे.
नवी मुंबई में मूसलाधार बारिश की जोरदार एंट्री #maharashtranews #barish #navimumbai #newsupdate
पातूर में तीन दशक बाद रिकॉर्ड बारिश #maharashtranews #record #barish #mansoon #newsupdate
देर से बारिश, किसानों पर दोहरी मार #maharashtranews #kisan #barish #mansoon #newsupdate
नीट-टेट पेपर लीक पर छात्रों का आक्रोश #maharashtranews #neet #examleak #paperleak #exam...
पत्नी की लंबी उम्र हेतु वट पूजा #maharashtranews #vatpooja #vatsavitripuja #latestnews #newsupdate
समृद्धि एक्सप्रेसवे पर भीषण सड़क हादसा #maharashtranews #accident #samruddhiexpressway #newsupdate








