चुकीच्या धोरणामुळे व्यापाऱ्यांचीही अवस्था शेतकऱ्यांसारखीच – उद्धव ठाकरे
मुबई : हमीभाव, जलयुक्त शिवार, फुकट बियाणे, शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, नुकसानभरपाई अशा अनेक घोषणा मागील चार वर्षांत सरकारातर्फे करण्यात आल्या. मात्र त्याचा लाभ ना सामान्य शेतकऱ्यांना झाला आहे ना व्यापाऱ्यांना. त्यामुळेच धर्मा पाटलांसारखा एखादा वृद्ध शेतकरी मंत्रालयात विष पिऊन स्वतःचे...
पावसाळय़ात तुंबणाऱ्या मुंबईची जबाबदारी सरकार, मेट्रो कॉर्पोरेशन घेणार का? – उद्धव ठाकरे
मुंबई : महापालिकेने यंदासाठी केलेल्या मान्सूनपूर्व सर्वेक्षणानुसार यावर्षी मुंबईतील २२५ ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापैकी ६० ठिकाणे दरवर्षी हमखास पाण्याखाली जातात. मात्र, मुंबईत सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होणार हे नक्की आहे. मेट्रो...