विषारी किटकनाशक फवारणीमुळे मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांना
नागपुर: कापुस व सोयाबीन पिकांवर विषारी किटकनाशक फवारणी केल्यामुळे राज्यात जुलै ते ऑक्टोंबर या चार महिन्यात 51 शेतकरी शेतमजुरांचा मृत्यु झाला असुन, एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील 21 शेतकऱ्यांचा त्याच समावेश असुन, धक्कादायक बाब म्हणजे अद्यापर्यंत एकाही शेतकऱ्याच्या कुटूंबियाला शासना तर्फे मदत...
विषारी किटकनाशक फवारणीमुळे मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांना
नागपुर: कापुस व सोयाबीन पिकांवर विषारी किटकनाशक फवारणी केल्यामुळे राज्यात जुलै ते ऑक्टोंबर या चार महिन्यात 51 शेतकरी शेतमजुरांचा मृत्यु झाला असुन, एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील 21 शेतकऱ्यांचा त्याच समावेश असुन, धक्कादायक बाब म्हणजे अद्यापर्यंत एकाही शेतकऱ्याच्या कुटूंबियाला शासना तर्फे मदत...