मंत्रालयात मारहाण झालेल्या शेतकऱ्यावर पोलिसांची दडपशाही!

मुंबई: गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मागण्यासाठी आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याला मंत्रालयातील सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केल्यानंतर मुंबई पोलिसांनीही त्याच्यावर प्रचंड दडपशाही केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानंतर विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी आणि आमदारांनी पोलिस ठाणे गाठून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. औरंगाबाद...

by Nagpur Today | Published 8 years ago
By Nagpur Today On Friday, March 24th, 2017

मंत्रालयात मारहाण झालेल्या शेतकऱ्यावर पोलिसांची दडपशाही!

मुंबई: गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मागण्यासाठी आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याला मंत्रालयातील सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केल्यानंतर मुंबई पोलिसांनीही त्याच्यावर प्रचंड दडपशाही केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानंतर विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी आणि आमदारांनी पोलिस ठाणे गाठून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. औरंगाबाद...