महावितरणकडून ग्राम स्वराज अभियानांतर्गत राज्यातील साडेआठ हजार कुटुंबांना वीजजोडणी
नागपूर: राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत राज्यातील 192 गावांतील सुमारे 8 हजार 820 लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून यात विदर्भातील १४० गावात ५१७० वीज जोडण्या देऊन निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच केली आहे. देशात महाराष्ट्राने या अभियानात सर्वप्रथम उद्दिष्ट गाठले आहे....
मेट्रोच्या कामासाठी बुधवारी वीज पुरवठा बंद राहणार
नागपूर: अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीसाठी आणि मेट्रोच्या रेल्वेच्या कामासाठी बुधवार दिनांक २ मे २०१८ रोजी पश्चिम नागपुरातील काही भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत इंद्रप्रस्थ कॉलनी, पाटील ले आऊट, भांडे ले आऊट,पन्नासे ले आऊट, एचबी...
महावितरणचा ‘हिट ॲक्शन प्लान’, सकाळी 11 नंतर ‘नो शटडाऊन’
नागपूर: शहरातील वाढते तापमान बघता महावितरणच्या नागपूरकर वीज ग्राहकांची दुपार सुसह्य करण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून देखभाल व दुरुंस्तीचे काम तुर्तास उर्वरीत ऊन्हाळ्याभर सकाळी 11 च्या पुर्वी केले जाणार आहे मान्सुमपूर्व तयारीच्या कामात महावितरणने गती पकडली आहे. ही कामे लवकरात लवकर...
Amidst the blame games, farmers of Mahadula yearn for proper electricity supply
Nagpur: Power Minister Chandrashekhar Bawankule’s declaration to establish a sub-station of 44 KV in Mahadula is being openly defied by the concerned authorities. Considering the power shortage in the area, Bawankule had approved the establishment of the sub-station capacity in...