शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी सरकारचा संबंध नाही, भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

संभाजीनगर: शेतकरी आत्महत्यांचा सरकारशी कोणताही संबंध नाही. नोटाबंदी, जीएसटीमुळे शेतकरी आत्महत्या करत नसून त्याला वैयक्तिक कारणे असल्याचे वादग्रस्त वक्तव्य संभाजीनगरचे भाजप आमदार अतुल सावे यांनी केले . आमदार सावे यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Tuesday, May 8th, 2018

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी सरकारचा संबंध नाही, भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

संभाजीनगर: शेतकरी आत्महत्यांचा सरकारशी कोणताही संबंध नाही. नोटाबंदी, जीएसटीमुळे शेतकरी आत्महत्या करत नसून त्याला वैयक्तिक कारणे असल्याचे वादग्रस्त वक्तव्य संभाजीनगरचे भाजप आमदार अतुल सावे यांनी केले . आमदार सावे यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे...