शासनाची स्मार्ट ग्राम योजना कागदावरच

नागपूर/खापरखेडा: केंद्र व राज्य शासन सर्वसामान्या साठी अनेक महत्वपुर्ण योजना राबवित आहे महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अर्थानं 'इको व्हिलेज' योजना बंद करून स्मार्ट ग्राम योजना महा. शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र./स्मग्रायो-2015/प्र.क्र.151-अ/योजना-1 दिनांक 21.11.2016 रोजी सुरू केली...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Saturday, February 24th, 2018

शासनाची स्मार्ट ग्राम योजना कागदावरच

नागपूर/खापरखेडा: केंद्र व राज्य शासन सर्वसामान्या साठी अनेक महत्वपुर्ण योजना राबवित आहे महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अर्थानं 'इको व्हिलेज' योजना बंद करून स्मार्ट ग्राम योजना महा. शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र./स्मग्रायो-2015/प्र.क्र.151-अ/योजना-1 दिनांक 21.11.2016 रोजी सुरू केली...