सर्वच स्तरातील लोकांचा भ्रमनिरास करणारा आणि बेरोजगारी वाढवणारा निराशासंकल्प : जयंत पाटील

मुंबई: सुमारे ११ हजार कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे देण्यात आले असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले परंतु, ३४ हजार कोटींची कर्जमाफी असताना अद्याप इतक्या कमी प्रमाणात निधी वितरीत केला असून प्रत्येक्षात इतकी रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. सरकार आकड्यांचा खेळ करण्यात व्यस्त असल्यामुळे...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Friday, March 9th, 2018

सर्वच स्तरातील लोकांचा भ्रमनिरास करणारा आणि बेरोजगारी वाढवणारा निराशासंकल्प : जयंत पाटील

मुंबई: सुमारे ११ हजार कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे देण्यात आले असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले परंतु, ३४ हजार कोटींची कर्जमाफी असताना अद्याप इतक्या कमी प्रमाणात निधी वितरीत केला असून प्रत्येक्षात इतकी रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. सरकार आकड्यांचा खेळ करण्यात व्यस्त असल्यामुळे...