मुंबई: देशातील सध्याची परिस्थिती पाहता समाजातील काही लोकांना इतरांवर हल्ला करण्याचा अलिखित अधिकार मिळाला आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. ते पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, एखाद्याकडे सामर्थ्य असेल तर त्याने समाजात बंधुभाव टिकवून सर्वांना विकासाच्या वाटेवर नेले पाहिजे. परंतु, सध्याच्या परिस्थितीत तसे घडताना दिसत नाही, असे पवारांनी म्हटले. सध्या समाजात अनेक लोकांवर हल्ले होत आहेत.
यामध्ये मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदाय बळी पडत आहे. जणुकाही समाजातील काही लोकांना इतरांवर हल्ला करण्याचा अधिकार मिळाला आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
नागपुर में देह व्यापार का भंडाफोड़ #nagpurnews #Crime #prostitute #NewsUpdate #latestnews
नागपुर के प्रतापनगर में खड़ी दो गाड़ियों में लगाई आग #nagpurnews #NewsUpdate...
नागपुर मनपा का 5200 करोड़ का बजट #nagpurnews #nmc #budget #newsupdate #nagpur...
यवतमाल में उद्धव ठाकरे का भव्य स्वागत ...#newsupdate #latestnews #maharashtranews #vidharbh
शहीद परिवारों को स्टाम्प शुल्क से राहत #nagpurnews #NewsUpdate #LatestNews #chandrashekharbawankule
दल-बदल से लोकतंत्र पर खतरे की चिंता.. #nagpurnews #NewsUpdate #LatestNews #PoliticalNews









