नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आर्थिक वर्ष १०१७-१८ मध्ये १ लाख ४४ हजार कोटी रुपयांचे रेकॉर्ड कर्ज थकीत खात्यात (राईट ऑफ) टाकले आहेत. ही रक्कम मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ६१.८% अधिक आहे. गेल्या दशकभरात असे पहिल्यांदाच घडल्याचे समोर आले आहे, ज्यात सार्वजनिक बँकांना मोठ्या प्रमाणात रक्कम थकीत खात्यात टाकावी लागली.
तर एकीकडे सार्वजनिक क्षेत्रातील २१ बँकांनी २०१६-१७ पर्यंत एकत्रित नफा कमावला होता, परंतु २०१७-१८ मध्ये त्यांना ८५,३७० करोड रुपयांचे एकाएकी नुकसान झाले. २०१६-१७ हे अर्थी वर्ष बँकिंग सेक्टर करीत अतिशय खराब राहिले होते. रेटिंग एजन्सी आयसीआरए च्या अनुसार मागील १० वर्षात सरकारी तसेच सहकारी बँकांनी जवळपास ४ लाख ८० हजार कोटींचे कर्ज थकीत खात्यात टाकले होते, तर दुसरीकडे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ४ लाख कोटींची रक्कम थकीत खात्यात टाकली होती.
₹28,325 Crore Hidden Debt? CAG Report on Maharashtra Explained in 60 Seconds
खापा में तेज रफ्तार ट्रक पलटा, दो घायल... #nagpurnews #Khapa #RoadAccident #TruckAccident...
नागपुर सेंट्रल जेल में 'गले मिलन' की अनोखी पहल... #NagpurNews #humanity #Emotional...
पासवर्ड से खोला लॉकर, 40 हजार लेकर फरार! #NagpurNews #crime #Theft #CCTV...
बैंक से निकाले 50 हजार, बाहर निकलते ही ठगों ने कर दिया...
पाचपावली में नाबालिग समेत महिला से छेड़छाड़ की दो घटनाएं #NagpurNews #crime...






