
नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आर्थिक वर्ष १०१७-१८ मध्ये १ लाख ४४ हजार कोटी रुपयांचे रेकॉर्ड कर्ज थकीत खात्यात (राईट ऑफ) टाकले आहेत. ही रक्कम मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ६१.८% अधिक आहे. गेल्या दशकभरात असे पहिल्यांदाच घडल्याचे समोर आले आहे, ज्यात सार्वजनिक बँकांना मोठ्या प्रमाणात रक्कम थकीत खात्यात टाकावी लागली.
तर एकीकडे सार्वजनिक क्षेत्रातील २१ बँकांनी २०१६-१७ पर्यंत एकत्रित नफा कमावला होता, परंतु २०१७-१८ मध्ये त्यांना ८५,३७० करोड रुपयांचे एकाएकी नुकसान झाले. २०१६-१७ हे अर्थी वर्ष बँकिंग सेक्टर करीत अतिशय खराब राहिले होते. रेटिंग एजन्सी आयसीआरए च्या अनुसार मागील १० वर्षात सरकारी तसेच सहकारी बँकांनी जवळपास ४ लाख ८० हजार कोटींचे कर्ज थकीत खात्यात टाकले होते, तर दुसरीकडे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ४ लाख कोटींची रक्कम थकीत खात्यात टाकली होती.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





