Advertisement

नागपूर : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरीही लोकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबार घेण्याचे ठरविले आहे. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी १० ते २ या दरम्यान कोराडी येथील कार्यालयात ते नागरिकांना भेटणार आहेत.
नागपूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना या जनता दरबारात उपस्थित राहून त्यांच्या समस्या मांडता येतील.
Advertisement
मागील १५ वर्षांतील आमदारकी व अलिकडील ५ वर्षांतील मंत्री पदाच्या कार्यकाळाचा प्रशासकीय अनुभव लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून माझे हे कर्तव्य आहे. असे बावनकुळे यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement