Published On : Fri, Aug 20th, 2021

सीताबर्डी ते कस्तूरचंद पार्क प्रवासी सेवा आज दुपारी 3 वाजतापासून सुरु होणार

नागपूर: ऑरेंज लाईन मार्गिकेवरील सीताबर्डी ते झिरो माइल फ्रीडम पार्क आणि पुढे कस्तूरचंद पार्क पर्यंतची प्रवासी सेवा आज 20 ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजल्यापासून सुरू होईल. या विभागाचे उद्घाटन 12.30 वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

ऑरेंज लाईनच्या (सीताबर्डी ते खापरी) सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत व्यावसायिक सेवा चालू आहेत. एक्वा लाईनवरील सेवा (सीताबर्डी ते लोकमान्य नगर) सकाळी 6.30 ते रात्री 8 पर्यंत चालू आहेत.

Advertisement

खापरीहून येणाऱ्या गाड्या आता सीताबर्डी ऐवजी कस्तूरचंद पार्क येथे संपतील. त्याचप्रमाणे, खापरीसाठी गाड्या सीताबर्डी ऐवजी नवीन स्थानकावरून सुटतील.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement