
शहरातील अनेक वसाहती, चौक आणि मुख्य मार्गांवर पाणी साचल्याने नागरिक हैराण झाले. काही भागांत गाड्या थेट पाण्यात अडकल्या. तर रस्त्यांवर गाड्या अक्षरशः गोगलगायच्या वेगाने धावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
धरणांचा जलस्तर वाढला; गेट्स उघडले-
या मुसळधार पावसाचा परिणाम जिल्ह्यातील धरणांवरही दिसून आला. तोतलाडोह आणि नवेगाव खैरी धरणाचा जलस्तर झपाट्याने वाढल्याने प्रशासनाला दरवाजे उघडून पाणी सोडावे लागले.
पेंच चौरई धरणातून सतत येणाऱ्या पाण्यामुळे तोतलाडोह धरण धोक्याच्या पातळीवर पोहोचले. सुरुवातीला दोन गेट उघडून ६३.३६८ क्यूमेक्स पाणी सोडण्यात आले. मात्र नंतर वाढत्या पाण्यामुळे रात्री सर्व १४ गेट उघडावे लागले आणि ४४३.५८ क्यूमेक्स पाणी पेंच नदीत विसर्ग करण्यात आले.नवेगाव खैरी धरणाचेही ८ गेट रात्री उघडण्यात आले आणि तब्बल २५३.४७२ क्यूमेक्स पाणी नदीपात्रात सोडले गेले.
गर्लफ्रेंड को घुमाने के लिए बना बाइक चोर, आरोपी गिरफ्तार ...#nagpurnews
सेवानिवृत्त उप जिलाधिकारी के घर में हुई चोरी का खुलासा #NagpurNews #CrimeNews...
गौरक्षण आश्रम के बाहर खड़ी कार का कांच तोड़कर चोरी ...#maharashtranews #vidarbhanews...
इथेनॉल विवाद पर बढ़ा सियासी संग्राम #nagpurnews #ethenol #nitingadkari #bjp #cybercrime #latestnews
स्मार्ट मीटर मुद्दे पर शिवसेना का ज्ञापन ... #maharashtranews #vidarbhanews #nagpurnews #newsupdate
नागपुर स्टेशन पर दर्दनाक हादसा! #NagpurNews #RailwayNews #NagpurRailwayStation #TrainAccident #news




