नवी दिल्ली:विराट कोहलीच्या शानदार खेळीमुळे भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला 6 विकेट्सने हरवले.242 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने चार विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.
विराट कोहलीने शानदार शतक झळकावले आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याच वेळी, श्रेयस अय्यरनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आणि ५६ धावा करून बाद झाला.
त्याआधी, भारताचा सलामीवीर शुभमन गिल ४६ धावांवर अबरार अहमदने बाद केला आणि कर्णधार रोहित शर्मा १५ चेंडूत २० धावांवर शाहीन शाह आफ्रिदीने बाद केला.पण त्यानंतर कोहली आणि अय्यरने शानदार फलंदाजी केली.
गर्लफ्रेंड को घुमाने के लिए बना बाइक चोर, आरोपी गिरफ्तार ...#nagpurnews
सेवानिवृत्त उप जिलाधिकारी के घर में हुई चोरी का खुलासा #NagpurNews #CrimeNews...
गौरक्षण आश्रम के बाहर खड़ी कार का कांच तोड़कर चोरी ...#maharashtranews #vidarbhanews...
इथेनॉल विवाद पर बढ़ा सियासी संग्राम #nagpurnews #ethenol #nitingadkari #bjp #cybercrime #latestnews
स्मार्ट मीटर मुद्दे पर शिवसेना का ज्ञापन ... #maharashtranews #vidarbhanews #nagpurnews #newsupdate
नागपुर स्टेशन पर दर्दनाक हादसा! #NagpurNews #RailwayNews #NagpurRailwayStation #TrainAccident #news




