
दोन तासांचे या नाटकात कलम ३७० विरोध, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, तसेच भारतातील सर्व महिलांना धर्म आणि अंधश्रद्धेच्या बंधनातून मुक्त करून स्वातंत्र्य व स्वावलंबन मिळवून देणाऱ्या हिंदू कोड बिलावरील संघर्ष दर्शवला गेला. या महाकाव्य नाटकाचे सादरीकरण लाखो अनुयायांसमोर करण्यात आले.
नाटकाचे दिग्दर्शन नितीन दत्तात्रय बनसोड यांनी केले, तर लेखन अमन कबीर यांचे आहे. गीते प्रकाश राहुले ‘आदम’ यांनी केली, संगीत एस. चतुरसेन आणि सॅम ए. अहका यांनी सांभाळले. क्रिएटिव्ह हेड सुप्रिया सुरेश मेश्राम, संपादक शंतनू जैन, डबिंग चारू जिचकर, प्रकाश योजना बाबा पदम, नृत्य पंकज डोंगरे, विशेष प्रभाव योगेश हटकर, वेशभूषा कुणाल हवाले, सहाय्यक आरुषी ढोरे, मेकअप नकुल श्रीवास, तसेच कार्यकारी निर्माते व्हिक्टोरिया टर्मिनस आणि महादेव कीसन बनसोड यांनी या नाटकात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या महाकाव्य नाटकाला राजेंद्र शुक्ला, चित्रपट दिग्दर्शक संजीव मोरे, विशाल शुक्ला, सुरेश मुन यांनी दीक्षाभूमी स्मारक समिती, महाविदर्भ मेहतर विद्यार्थी संघ आणि लोहिया अभ्यास केंद्र यांच्या सहकार्याने पाठिंबा दिला. दिग्दर्शक नितीन बनसोड यांनी “संविधान” महाकाव्य सादरीकरणाचे संपूर्ण भारतात सादरीकरण करण्याचे नियोजन केले आहे.
रामरक्षा आंदोलन पर विजय वडेट्टीवार का बड़ा बयान #Congress #RamRakshaAndolan #RSS #VHP...
वर्धा: 12 की बच्ची से रेप, पत्थर से हत्या #Wardha #RapeCase #MinorGirlMurderi...
शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud...
फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment #HotelFraud #crimenews
नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews...
उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting...




