– दुबईत झालेल्या एशिया कप 2025 च्या रोमांचक अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सनी पराभूत करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही, तसेच पाकिस्तानविरुद्ध सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 146 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 150 धावा पूर्ण करत ट्रॉफी उंचावली. तिलक वर्मा (69) आणि शिवम दुबे यांच्या दमदार खेळीमुळे भारताने सहज विजय मिळवला.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारताने इतिहास रचला असून, हा एशिया कप भारतीय क्रिकेटसाठी सुवर्णक्षण ठरला आहे.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...





