
माजी राष्ट्रपती ‘भारतरत्न’ श्री. प्रणव मुखर्जी यांच्या दुःखद निधनाने एक सच्चा राजकारणी व परिपक्व नेता देशाने गमावला आहे. ते राजकारणाचे अजातशत्रू होते. काँगेसच्या विचारधारेशी ते जुळले होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव व इतर सर्वांसोबत त्यांनी देशाची सेवा केली. संसदेत त्यांचा दबदबा होता.
देशहितार्थ राजकीय मतभेद विसरून त्यांनी सर्व पक्षियांना चांगला सल्ला दिला. देशाच्या आधुनिकतेवर त्यांनी भर दिला. केंद्र सरकारमध्ये त्यांनी मोठ-मोठ्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. सर्व पक्षातील नेत्यांचे ते प्रेरणास्रोत होते. त्यांच्या दुःखद निधनाने राजकारणाच्या एका युगाचा अंत झाला, अशी शोक-संवेदना माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
अशोक खरात मामले में महिला आयोग सख्त #MaharashtraNews #NCW #VijayaRahatkar #AshokKharat #CrimeNews
नंदुरबार छात्रावास फूड पॉइजनिंग मामला #MaharashtraNews #FoodPoisoning #HostelNews #BabasahebAmbedkar
माऊली वारी में दर्दनाक हादसा MaharashtraNews #wari #MauliWari #RoadAccident #SunetraPawar #Varkari
मोशी हादसे के घायलों से मिलीं सुप्रिया सुळे ...#maharashtranews #news #updatenews #maharashtra
कपास उत्पादन बढ़ाने को कृषि विभाग की पहल ...#maharashtranews #news #updatenews #maharashtra
राम मंदिर ट्रस्ट पर कांग्रेस के गंभीर सवाल ...#maharashtranews #news #updatenews #maharashtra



