
मुंबई : एअर इंडियांच्या विमानाचं मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. त्रिचीहून दुबईला जाणारं विमान संरक्षक भिंतीला धडकलं.
त्रिची विमानतळावरील ही घटना आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हे विमान संरक्षक भिंतीला धडकलं.
सुदैवानं या घटनेत कोणतेही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुखरुप आहेत. (सविस्तर वृत्त लवकरच)
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY




