शेतकरी विमा योजनेतून सरकार शेतकऱ्यांना लुटतंय – अजित पवार

सांगली (तासगाव): सरकारने शेतकरी विमा योजना आणली खरी परंतु या योजनेतून शेतकऱ्यांना लुटलं जात आहे. विमा कंपन्यांच्या घशात रक्कम घालण्यासाठीच ही विमा योजना राबवली जात असल्याची जोरदार टिका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी तासगावच्या जाहीर सभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाची...

by Nagpur Today | Published 6 years ago
By Nagpur Today On Thursday, April 5th, 2018

शेतकरी विमा योजनेतून सरकार शेतकऱ्यांना लुटतंय – अजित पवार

सांगली (तासगाव): सरकारने शेतकरी विमा योजना आणली खरी परंतु या योजनेतून शेतकऱ्यांना लुटलं जात आहे. विमा कंपन्यांच्या घशात रक्कम घालण्यासाठीच ही विमा योजना राबवली जात असल्याची जोरदार टिका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी तासगावच्या जाहीर सभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाची...