मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशीः आर. पी. एन. सिंह

  • भाजप सरकारकडून जनतेची फसवणूक
  • भाजपचा दाऊदशी काय संबंध आहे ते सप्ष्ट करावे
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले असून भाजपच्या राज्यात जवान आणि किसान दोघेही मरत आहेत. भाजपने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले...

by Nagpur Today | Published 8 years ago
By Nagpur Today On Friday, May 26th, 2017

मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशीः आर. पी. एन. सिंह

  • भाजप सरकारकडून जनतेची फसवणूक
  • भाजपचा दाऊदशी काय संबंध आहे ते सप्ष्ट करावे
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले असून भाजपच्या राज्यात जवान आणि किसान दोघेही मरत आहेत. भाजपने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले...