राज्यातील सर्व प्रलंबित कृषीपंपांना एचव्हीडीसी योजनेतून वीज कनेक्शन

मुंबई: राज्य शासनाने मगील 3 वर्षात 4 लाख 64 हजार कृषीपंपांना वीज कनेक्शन दिले असून उर्वरित 2 लाख 45 हजार प्रलंबित कृषीपंपांना उच्च दाब प्रणाली मार्फत (एचव्हीडीसी) कनेक्शन देण्यात येणार असून हे काम ऑक्टोबर 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Wednesday, November 29th, 2017

कृषीपंपांना 12 तास वीज पुरवठा महावितरणला अतिरिक्त खर्चाची भरपाई करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

File Pic मुंबई: राज्यातील कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा करण्यात आल्यामुळे अतिरिक्त वीज खरेदी करावी लागली. यासाठी महावितरणला अतिरिक्त खर्चाची भरपाई देण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. शेतकऱ्यांना शेतीसाठी 8 सष्टेंबर ते 15 डिसेंबर 2016 या कालावधीत 8 ते 10...