सदृढ लोकशाही निर्माण करण्याचे दायित्व वकिली व्यवसायाकडे -सरन्यायाधीश उदय लळीत

सदृढ लोकशाही निर्माण करण्याचे दायित्व वकिली व्यवसायाकडे -सरन्यायाधीश उदय लळीत

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात सरन्यायाधीशांचा हृद्य सत्कार नागपूर: मनुष्याने केलेली कुठलीही कृती, वागणूक यासंदर्भात न्याय देण्याची शक्ती समाजाने न्यायाधीशांना प्रदान केली आहे. या शक्तीच्या भरवश्यावर न्यायाधीश कायद्याच्या अंमलबजावणीतून सदृढ लोकशाहीचे निर्माण करु शकतात. त्यामुळे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी न्यायिक क्षेत्राला...

by Nagpur Today | Published 2 years ago
सदृढ लोकशाही निर्माण करण्याचे दायित्व वकिली व्यवसायाकडे -सरन्यायाधीश उदय लळीत
By Nagpur Today On Monday, September 5th, 2022

सदृढ लोकशाही निर्माण करण्याचे दायित्व वकिली व्यवसायाकडे -सरन्यायाधीश उदय लळीत

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात सरन्यायाधीशांचा हृद्य सत्कार नागपूर: मनुष्याने केलेली कुठलीही कृती, वागणूक यासंदर्भात न्याय देण्याची शक्ती समाजाने न्यायाधीशांना प्रदान केली आहे. या शक्तीच्या भरवश्यावर न्यायाधीश कायद्याच्या अंमलबजावणीतून सदृढ लोकशाहीचे निर्माण करु शकतात. त्यामुळे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी न्यायिक क्षेत्राला...