ओखी वादळाच्या प्रश्नावरुन आमदार सुनिल तटकरेंचा सरकारवर हल्लाबोल
नागपूर: ओखी वादळामुळे कोकणसह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि शेतीचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले. त्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामेही सरकारने केले नाही शेतकऱ्यांच्याबाबतीत इतके असंवेदनशील सरकार वागले असून आता या शेतकऱ्यांना सरसकट मदत दयावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...
ओखी वादळाच्या प्रश्नावरुन आमदार सुनिल तटकरेंचा सरकारवर हल्लाबोल
नागपूर: ओखी वादळामुळे कोकणसह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि शेतीचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले. त्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामेही सरकारने केले नाही शेतकऱ्यांच्याबाबतीत इतके असंवेदनशील सरकार वागले असून आता या शेतकऱ्यांना सरसकट मदत दयावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...